लघु कालावधीच्या; मात्र वेगवान युद्धासाठी सिद्ध रहाण्याची आवश्यकता ! – भारतीय वायूदलाचे प्रमुख व्ही.आर्. चौधरी

‘यासह अधिक काळ चालणार्‍या संघर्षासाठीही सिद्ध रहाण्याची आवश्यकता आहे. लडाखमध्ये आपण असा संघर्ष सध्या पहात आहोत’, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भारताची युद्धसज्जता !

भारतीय लष्कर सध्या हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास आणि वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे. १२ लाख ९३ सहस्र ३०० निमलष्करी सैनिक आहेत आणि एकूण ३७ लाख ७३ सहस्र ३०० सैनिक आहेत.

जैसलमेर (राजस्थान) येथे वायूदलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

‘उडत्या शवपेट्या’ अथवा ‘विधवा बनवणारी विमाने’ असा लौकिक असलेली मिग -२१ विमाने आणखी किती वर्षे भारतीय वायूदलामध्ये वापरण्यात येणार आहेत ?

हेलिकॉप्टरच्या अपघाताविषयीच्या अफवा टाळाव्यात ! – भारतीय वायूदल

भारतीय वायूदलाने ट्वीट करून म्हटले आहे की, ८ डिसेंबर २०२१ या दिवशी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय वायूदलाने चौकशी समिती स्थापन केली आहे.

जनरल रावत यांच्या मृत्यूनंतरचे पडसाद !

८ डिसेंबर या दिवशी भारताचे सी.डी.एस्. जनरल बिपिन रावत ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर देशात उमटत असलेल्या द्वेषमूलक प्रतिक्रिया चिंताजनक असून भारताचे अंतर्गत हितशत्रू कोण कोण आहेत ? यावर प्रकाश टाकणार्‍या आहेत.

संरक्षणाची ‘सर्वाेच्च’ (अ)व्यवस्था ?

भारताचे सी.डी.एस्. (चीफ ऑफ डिफेंस स्टाफ) जनरल बिपिन रावत हे प्रवास करत असलेल्या भारतीय वायूसेनेच्या ‘एम् आय १७ व्ही-५’ नामक लढाऊ हेलिकॉप्टरला ८ डिसेंबरच्या दुपारी अपघात झाला.

अरुणाचल प्रदेश येथे वायूदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

अरुणाचल प्रदेश येते भारतीय वायूदलाचे ‘एम्आय-१७’ हे हेलिकॉप्टर कोसळले. यातील २ वैमानिक आणि ३ कर्मचारी बचावले. या हेलिकॉप्टरने प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.

सीमेवरील तणावाची स्थिती पहाता सैन्याने आकस्मिक कारवाईसाठी सिद्ध रहावे ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे युद्धाचे संकेत

भारताच्या इतिहासात प्रथमच विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिकरित्या तिन्ही सैन्यदलाला सतर्क रहाण्याचा संकेत दिला आहे. राजनाथ सिंह यांनी ‘देशाच्या सीमेवर तणावाची परिस्थिती आहे.

चीनने तैवानवर नियंत्रण मिळवल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील ! – तैवानची चेतावणी

छोटासा तैवानही चीनला थेट चेतावणी देतो, तर अण्वस्त्रसज्ज भारत ‘ब्र’ही काढत नाही, हे लज्जास्पद !

नांदेडचे विवेक राम चौधरी भारताचे नवे वायूदल प्रमुख होणार !

विद्यमान प्रमुख आर्.के.एस्. भदौरिया हे ३० सप्टेंबर या दिवशी निवृत्त होत आहेत. नवे एअर चीफ मार्शल विवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा या छोट्याशा गावाचे आहेत.