लाच स्वीकारतांना धाराशिव येथे महसूल विभागाच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासह एकाला अटक
भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे.
भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे.
लाचखोरांवर वेळीच कठोर कारवाई न होण्याचे हे गंभीर परिणाम ! लाचखोरीमुळे पोखरल्या गेलेल्या पोलीसयंत्रणा कधी सुधारणार ? लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकाराला आळा बसेल.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात राज्य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी त्यांच्यावर २ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता.
लाचखोरांवर वेळीच कठोर कारवाई न होण्याचे हे गंभीर परिणाम ! लाचखोरीमुळे पोखरल्या गेलेल्या सरकारी यंत्रणा कधी सुधारणार ? लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकाराला आळा बसेल.
मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, भ्रष्टाचाराने पोखरलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय !
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागितल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रारीची पडताळणी करून पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
भ्रष्टाचार्यांवर कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या ईडीचेच अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, यावरून सर्वच अन्वेषण यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत, हे लक्षात येते ! ही स्थिती केवळ हिंदु राष्ट्रातच पालटता येऊ शकते !
या प्रकरणी २९ जून या दिवशी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.
तक्रारदारांचे घर विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणात संपादित केले असून त्याचा मोबदला म्हणून ६ लाख ३६ सहस्र रुपये संमत झाले आहेत. ही रक्कम मिळवून दिली;..