भाजपच्या लोकांनी जाणीवपूर्वक फटाके फोडल्याने देहलीत प्रदूषण वाढले !
राज्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी फटाके फोडले नाहीत. याविषयी आम्ही मोहीम राबवली होती. भाजपच्या लोकांनी फटाके फोडल्यामुळे रात्री अचानक राज्यतील प्रदूषणाचा स्तर वाढला – पर्यावरण मंत्री गोपाल राय