मुझफ्फरपूर (बिहार) येथे शिवजयंतीच्या उत्सवात सनातन संस्थेचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘विश्व सनातन सेने’चे तिरहुत विभागाचे श्री. अनिल कुमार यांनी शिवजयंती उत्सव आयोजित केला होता. या उत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हैद्राबाद पुस्तक मेळ्या’तील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुस्तक मेळ्यातील अन्य विक्रेत्यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनावरील साहित्य खरेदी केले. त्यांनी संस्थेच्या आकर्षक प्रदर्शनाचे पुष्कळ कौतुक केले. ‘‘संपूर्ण मेळ्यात असे प्रदर्शन नाही’’, असे ते म्हणाले.

पाकिस्तानमध्ये सत्ता कुणाची ?

भारताचा शेजारी देश असणार्‍या पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया अडथळ्यांचे टप्पे पार करत नुकतीच पार पडली आणि या निवडणुकांचे निकालही घोषित झाले; परंतु हे निकाल अनेक अंदाजांना छेद देणारे अन् अनेक अपेक्षांचा भंग करणारे ठरले. 

संस्कृती जोपासना…!

अत्यंत सजगपणे समाजात आणि देशात सतत होणार्‍या पालटांचा, सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षांचा अभ्यास करून देशहिताच्या दृष्टीने त्याला दिशा देण्याचे कार्य नेतृत्वाने करणे आवश्यक असते.

ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या लघुग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. अनंत आठवले यांचे निर्गुणाच्या दिशेने मार्गक्रमण होत असून ते योगी किंवा ऋषिमुनी यांच्या समाधीसारख्या म्हणजे निर्विकार स्थितीत असल्यामुळे ‘त्यांच्याकडे पाहिल्यावर मन निर्विचार होत आहे’, असे मला जाणवले.

‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगामुळे साधकांमध्ये झालेले पालट, त्यांना झालेले लाभ आणि आलेल्या अनुभूती

नामजपादी उपाय केल्यामुळे सकारात्मकता वाढून आनंद मिळणे, राग अल्प होणे आणि चुकीसाठी क्षमायाचना करणे

फरिदाबाद येथे झालेल्या ‘हिंदु एकता फेरी’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

बाहेर पुष्कळ ऊन असूनही सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका आणि सर्व साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी अकस्मात् थंड वारा येऊ लागणे

श्री. नंदकुमार नारकर यांना ‘निर्विचार’ जपाविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि तो जप करतांना आलेल्या अनुभूती

सेवा करतांना निर्विचार हा जप केल्यावर मला मनाची एकाग्रता साधता येते. हा जप चालू केल्यापासून मला सेवेत आनंद मिळू लागला आहे.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘सद्गुरुकृपेने, म्हणजेच संतांच्या कृपेने जेव्हा माणसाचे हृदय उमलून येते, तेव्हा त्या ब्रह्मानंदाने माणूस अतिशय शांत होतो आणि तो अध्यात्माच्या वाटेवरून मार्गस्थ होतो’

गारपिटीने झालेल्या हानीचे तात्काळ पंचनामे केले जातील !

‘महाराष्ट्रातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊन पिकांची हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, ही स्थिती खरी आहे. त्या हानीचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले आहेत.