व्यापक अधिकार देणारा नवा टपाल कायदा !

इंग्रजांनी भारतामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आणल्या, त्यातील टपाल खाते सेवा सुविधेचा उल्लेख नक्की करावा लागेल. भारतात असलेली टपाल खाते व्यवस्था किंवा यंत्रणा सर्वप्रथम ब्रिटिशांनी भारतात आणली. वर्ष १७२७ मध्ये कोलकाता येथे पहिले टपाल कार्यालय चालू केल्याची नोंद आहे.

महाराष्ट्रात भाजप मित्रपक्षासह ४५ जागा जिंकणार !

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या साहाय्याने ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील शास्त्रीय गायक श्री. धनंजय जोशी यांनी गीतरामायणातील एका भावगीताचे संस्कृत आणि मराठी भाषेत केलेल्या गायनाचे सूक्ष्म परीक्षण !

श्री. धनंजय जोशी यांनी पहिल्या प्रयोगात गीतरामायणातील ‘स्वये श्रीराम प्रभु ऐकती…’ या भावगीताचे संस्कृत भाषेत आणि दुसर्‍या प्रयोगात मराठी भाषेत गायन केले. तेव्हा मला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘स्वतःच्या हृदयात देव असून तोच सेवा करत आहे’, असे अनुभवणार्‍या देवद येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटील !

साधिकेला ‘किती सेवा करू !’ असे वाटणे आणि तिला सेवा करतांना उत्साह अन् आनंद जाणवणे

घरात आग लागल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने स्थिर रहाता येऊन उपाययोजना करता येणे आणि भक्तीसत्संगामुळे पंचतत्त्वांप्रती कृतज्ञता वाटणे

घरातील मांडणीच्या बाजूला आग लागून मांडणीवरील अन्य साहित्य जळणे; मात्र सनातनचे ग्रंथ आणि सेवेचे साहित्य सुरक्षित रहाणे

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल ! – शिवराजसिंह चौहान

वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांचे भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर पालट झाले आहेत. भविष्यात मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर गदग (कर्नाटक) येथील कु. शिल्पा आर्. पसलादी यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये मला सर्व पुण्यक्षेत्रांचे दर्शन झाले, तसेच माझ्या साधनेचे बळ वाढले.

‘डेंग्यू’चा गंभीर आजार झाल्यावर गुरुकृपेने त्यातून लवकर बरे होणे आणि विदेशात प्रचाराच्या सेवेसाठी जाता येणे

सर्वसाधारणपणे डेंग्यूचा आजार झाल्यानंतर तो पूर्ण बरा व्हायला ३ मास लागतात; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला १५ दिवसांतच बरे वाटून मी ‘थायलंड आणि इंडोनेशियाचा विदेश दौरा करू शकलो.

सूक्ष्म-चित्रकर्त्या साधकांना वाईट शक्तीचे चित्र काढायला सांगून त्यावर उपाय करण्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधून काढलेली अभिनव उपायपद्धत !

सूक्ष्म परीक्षण करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी एक उपायपद्धत शोधून काढली, ती म्हणजे एखाद्या साधकाला त्रास देणार्‍या वाईट शक्तीचे चित्र कागदावर काढायचे आणि ते चित्र समोर ठेवून त्या चित्राकडे पाहून नामजप करायचा.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘वर्तमान परिस्थिती स्वीकारून तिला सामोरे जाणे’, हीच ईश्वरेच्छा असणे