ED Seized Money : घोटाळ्यांतून लुटण्यात आलेले ३ सहस्र कोटी पुन्हा गरिबांना देण्यासाठी कायदा करणार ! – पंतप्रधान मोदी यांचे आश्‍वासन !

प्रत्येक घोटाळ्यातील आरोपींकडून जप्त केलेले पैसे संबंधितांना परत केले पाहिजेत आणि यासाठी कायदा होणार असेल, तर जनतेला आनंदच आहे !

Polluted Smart City Panjim : उच्च न्यायालयाचे न्यायाधीश १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार !

सुनावणीच्या वेळी खंडपिठाच्या न्यायाधिशांनी १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार असल्याचे म्हटले आहे.

AAP Party Goa : गोव्यातील ‘आप’चे गोवा संयोजक अमित पालेकर यांच्यासह चौघांना ‘ईडी’चे समन्स

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने ‘आप’चे गोव्याचे संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे नेते अशोक नाईक यांना समन्स पाठवले आहे.

गोवा : सांगोल्डा पंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार !

उल्हास मोरजकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. संबंधित रक्कम पंचायतीच्या कामासाठीच वापरल्याचा त्यांनी दावा केला आहे; मात्र यासंबंधी ठोस पुरावे ते सादर करू शकले नाहीत.

गोळी झाडणार्‍यांचा चेहरा २०० मीटरवरून ओळखणे अशक्य ! – अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड, मुंबई उच्च न्यायालय

त्यक्षात २०० मीटरवरून कुणाचाही चेहरा ओळखणे अशक्य असते, तर ५०० मीटर अंतरावरून चेहरा दिसणे कसे शक्य आहे ? त्यामुळे हा साक्षीदार खोटी माहिती देत आहे, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांनी केला.

आई – वडिलांना अडगळीत टाकणारी हल्लीची पिढी !

‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्वचि माझे घर’, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतातील लज्जास्पद स्थिती !

लोकसभा निवडणुकीनिमित्त देशभरात लागू झालेल्या आचारसंहितेनंतर आतापर्यंत महाराष्ट्रात २३ कोटी ७० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड, तसेच मद्य, अमली पदार्थ आणि इतर मौल्यवान वस्तू राज्य निवडणूक आयोगाने जप्त केल्या आहेत.

संपादकीय : केजरीवाल अमेरिकेला प्रिय का ?

भारताचा मित्रदेश असल्याचे भासवून भारतविरोधी कारवाया करणार्‍या अमेरिकेला समजेल असे प्रत्युत्तर देणे आवश्यक !

घातक पिचकार्‍या !

‘पिचकारी’ म्हटल्यावर वृंदावनातील होळीची आठवण कुणाच्याही मनात जागृत होऊ शकते; परंतु अशा प्रकारे चित्र-विचित्र पिचकार्‍या आल्या, तर ती आठवण कशी येईल ? त्यामुळे सणांच्या व्यावसायिकीकरणासह परंपरा जपण्याचे भान हवे, असे वाटते.