US Double Standard : पाकिस्तानातील प्रत्येकाला कायद्यानुसार वागणूक मिळावी, असे वाटते ! – अमेरिका

केजरीवाल यांच्या अटकेवरून भारताला सल्ला दिल्याने भेदभाव करत असल्यावरून होत असलेल्या टीकेवर अमेरिकेचे विधान

NSA Ajit Doval Appeal : आतंकवादाचे समर्थन करणार्‍यांना तात्काळ धडा शिकवण्यात यावा ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

भारताने अन्य कुणाला असे आवाहन करण्याऐवजी स्वतःच आधी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच भारतीय जनतेला वाटते !

SriLanka Freed Indian Fishermen : श्रीलंकेकडून १९ भारतीय मासेमारांची सुटका

श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांना अटक होऊ नये, यासाठी भारताने मासेमारांना भारतीय समुद्री सीमा कुठपर्यंत आहे, हे लक्षात येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

PoK Not Part Of Pakistan : पाकव्याप्त जम्मू-काश्मीर पाकचा घटनात्मकदृष्ट्या भूभाग नाही !

पाकव्याप्त काश्मीरमधील संघटनेच्या नेत्याची स्पष्टोक्ती

Iftar In White House : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित रहाण्यास मुसलमानांचा नकार !

चीनकडून १० लाखांहून अधिक उघूर मुसलमानांवर गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या अत्याचारांवरून जगभरातील मुसलमान का गप्प आहेत ?

New Sainik Schools : नव्या सैनिक शाळा भाजप आणि रा.स्व. संघ यांच्याशी संबंधितांना चालवण्यास दिलेल्या नाहीत !

ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळ ‘द रिपोर्ट्स कलेक्टिव्ह’ने म्हटले आहे की, केंद्र सरकारने ६२ टक्के नवीन सैनिक शाळांचे दायित्व संघ परिवार आणि भाजपचे नेते यांच्याशी संबंधित लोकांना दिले आहे.

J&K PSI Martyred : कठुआ (जम्मू-काश्मीर) येथे गुंडासमवेत झालेल्या चकमकीत पोलीस अधिकारी हुतात्मा

राज्याचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.

Gourav Vallabh Quit Congress : सनातन धर्मविरोधी घोषणा देऊ शकत नसल्याने दिले त्यागपत्र ! – प्रा. गौरव वल्लभ  

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये केला प्रवेश !

NGOs Violating FCRA : ‘फेरा’ कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ५ स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रहित

यामुळे आता या या स्वयंसेवी संस्थांना परदेशातून पैसे घेता येणार नाहीत आणि त्यांच्याकडे सध्या असलेला पैसाही वापरता येणार नाही.

Goa College Clashes : कुजिरा महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

नैतिकतेचे धडे केवळ पुस्तकापुरतेच शिल्लक राहिले असल्याने ते मुलांमध्ये रुजवण्यासाठी पालक, शिक्षक यांसह सरकारनेही प्रयत्न करणे अत्यावश्यक झाले आहे !