केवळ दिखावा नको, सुविधा हव्यात !

फलाटाची एकूण रुंदी साधारण ४०० फूट असतांना रेल्वेस्थानकातील पत्र्याची शेड मात्र केवळ ६०-७० फूट लांब आहे. त्यामुळे शेड सोडून उर्वरित भागात रेल्वेचा डबा लागल्यास ऊन-पावसात प्रवाशांची पुष्कळ गैरसोय होते.

वेळागर (शिरोडा, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे ३० वर्षांनी ‘ताज हॉटेल’चे भूमीपूजन

संतप्त शेतकर्‍यांनी घोषणाबाजी करत भूमीपूजनाला विरोध चालू ठेवल्याने अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

वासनेचे बीज नष्ट करण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचे !

देहाने प्रपंच केला; पण तो फळाला येत नाही; म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला; पण आमचे शहाणपण आणि आमचा अभिमान हा नाम घेण्याच्या आड येतो, त्याला काय करावे ?

संत, गुरु आणि शास्त्र यांचे महत्त्व !

‘शिकविल्याविना येत नाही, सांगितल्याखेरीज कळत नाही’, हे केवळ माणसाचेच वैशिष्ट्य आहे. इतर प्राणीवर्गात त्यांची सर्व कामे नैसर्गिक प्रवृत्तीने आणि सहजपणे होतात. माणसाला मात्र स्वतःच्या हिताचे काय आहे ?

‘नो बिंदी, नो बिझनेस’ चळवळीचा सकारात्मक प्रभाव !

अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी विज्ञापने करतांना त्यांच्या परंपरा लक्षात घेऊन विज्ञापने केली जात असल्याचे दिसून येते. मग हिंदु सणांच्या वेळी विज्ञापने करतांना अशी वृत्ती का दिसून येते ?

त्रिगुणात्मक आणि त्रिगुणातीत ज्ञानांचा सत्मध्ये विराजमान असणारा आत्मा सद्गुरूंना गवसलेला असणे

सद्गुरूंच्या बाबतीत ‘शाब्दे परे च निष्णातम् ।’ (श्रीमद्भागवत, स्कन्ध ११, अध्याय ३, श्लोक २१) म्हणजे ‘शब्दज्ञानी आणि ब्रह्मानुभवी असे गुरु’ अशी बिरुदावली लावण्यात येते.

अवतार आणि अवतरण यांच्यातील भेद !

‘जे कंस आणि रावण यासारख्यांच्या संहाराचे मोठे निमित्त घेऊन येतात आणि दुष्टांचे दमन करत जगाला योग्य मार्ग दाखवतात, त्यांना म्हणतात, नैमित्तिक अवतार ! जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म जोर पकडतो (माजतो) तेव्हा तेव्हा भगवंताच्या शक्तीचे, चेतनेचे अवतरण होते.

‘भारताचा दारूगोळा युक्रेनकडे जाणे’, याविषयीचे विश्लेषण

भारत हा जगातील प्रमुख शस्त्रास्त्र निर्यातक देशांपैकी एक आहे. भारतातून विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा निर्यात केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘भारताचा दारूगोळा युक्रेनकडे ..

शासकीय कारभाराचे ‘मराठी’करण करण्यासाठी झटणारे आणि  तिला ज्ञानभाषा करण्यात योगदान देणारे मराठी भाषा संचालनालय !

मराठी भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी नागरिकांनी मराठीचा वापर करणे आणि सरकारने त्यास प्रोत्साहन देणे आवश्यक !

पत्नीला साधनेत साहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे चिंबल (गोवा) कै. अशोक वासुदेव नाईक (वय ७१ वर्षे) !

एखाद्या दिवशी दैनिक विलंबाने आले, तर ते बेचैन होत असत. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संगच आहे’, असे त्यांना वाटत असे.