परमकोटीचा कृतज्ञताभाव निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य !

‘सूक्ष्म’ म्हणजे ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे विश्व !

गुरुभक्ती आणि हरिभक्ती जागृत करणार्‍या अन् अनेक जिवांच्या उद्धारक असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पादुका !

‘परात्पर गुरु डॉक्टर, मी आज सेवाकेंद्रात आलो आणि तुमच्या पादुकांचे दर्शन मला लाभले. तुमच्या या पादुकांकडे पहाता मला तुमचीच आठवण येते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. 

हिमाचल प्रदेशमधील बनखंडी येथील श्री बगलामुखीदेवी मंदिरात सर्वत्र साधकांच्या रक्षणासाठी पार पडले ‘बगलामुखी हवन’ !

श्री बगलामुखीदेवीला ‘पितांबरा’, ‘शत्रूनाशिनी’, ‘ब्रह्मास्त्र विद्या’ आणि ‘गुप्त विद्या’ या नावांनीही संबोधले जाते.

दैवी दौर्‍याच्या वेळी श्रीलंकेतील रामसेतूजवळ सनातनच्या साधकांविषयी कृतज्ञतापूर्वक श्रीरामाकडे प्रार्थना करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी काढलेले उद्गार !

कलियुगात श्रीरामासमान रामराज्याची स्थापना करण्यास श्रीविष्णूचा अंशावतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधक वानरसेनेच्या चरणी माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता !

सनातनचे संत आणि साधक यांचा ‘परात्पर गुरु डॉक्टरच आपल्याकडून राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी संतसंघटन करवून घेत आहेत’, असाच भाव आहे. म्हणून सर्व साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहेत !

अवतारी कार्य करण्यासाठी स्थूलदेहाची आवश्यकता असल्यामुळे ईश्वर अंशावतार घेऊन पृथ्वीवर जन्म घेत असणे आणि त्याच्यासह साधकही पुनःपुन्हा जन्म घेत असणे

१०० टक्के देवतातत्त्व असणारे पूर्णावतार एका युगात एकदाच जन्म घेतात; परंतु अंशावतारांना ईश्वराच्या इच्छेप्रमाणे पुनःपुन्हा मानवी भोगांसहित जन्माला यावे लागते.

महर्षींनी गौरवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘अवतारत्व’ !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या वर्ष २०१४ ते २०२४ या कालावधीतील (वय ७२ वर्षे ते आतापर्यंत (वय ८२ वर्षे पर्यंत)) काही निवडक छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

व्यापक स्तरावर कृतज्ञताभाव कसा ठेवावा ?

गुरु किंवा ईश्वर यांच्या कृपेमुळेच आपल्या भाग्यात अन्नग्रहण करणे शक्य होते; अन्यथा पृथ्वीतलावरील कित्येक जीव अन्न-पाणी न मिळाल्याने मृत्यूमुखी पडत असतात.