भीतीपेक्षा प्रेमाचा धाक असावा !

लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील, तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकांत बसवतात आणि मग उत्तम रितीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले, तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल.

भारतीय संस्कृती, तिने घातलेली बंधने आणि व्यक्तीस्वातंत्र्य !

‘दुसर्‍याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो…

पू. भगवंत कुमार मेनरायकाका (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. मेनरायकाकांच्या सूक्ष्म रूपाने शिवाशी एकरूप होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ही पू. मेनरायकाकांची चंदेरी रंगाची ज्योत शिवाच्या हृदयात सामावली गेली.

पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या अंत्यविधीचे सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. मेनराय यांच्या देहातून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. हे सहन न झाल्याने एका वाईट शक्तीने प्रतिक्रिया दिली, ‘हे सनातनवाले आम्हाला नेहमी त्रासच देत असतात !’

कर दी हमने अपने संत-पिता की विदाई ।

साधना-यात्रा के लिए हमें आशीष देना । गुरुचरणों में हमें भी है जीवन सौंपना ।। गुरु ही अब हमारे माता-पिता, भाई । कर दी हमने अपने संत-पिता की विदाई ।।

शेवटपर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असणारे सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय !

त्यांचे जेवण आल्यावर ते त्यांच्या समवेत आलेल्या प्रत्येक साधकाचे नाव घेऊन मला विचारायचे, ‘ते जेवले का ?’ मी किंवा आमच्या समवेत असलेल्या साधकांचे जेवण झाले नसेल, तर ते आम्हाला जेवून यायला सांगायचे.’

वेळेचे पालन करणारे आणि तळमळीने सेवा करणारे फोंडा, गोवा येथील श्री. सुरेंद्र आठवले (वय ६४ वर्षे) !

मी रुग्णाईत असल्यास ते मला म्हणतात, ‘‘तू विश्रांती घे. मी घरातील सर्व पहातो.’’ ते मला आश्रमातून महाप्रसादाचा डबा आणून देतात. ते दुपारी भ्रमणभाष करून माझी विचारपूस करतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सहजावस्थेत असतात. एकदा ते बोलता बोलता म्हणाले, ‘‘माझे चुकले.’’ त्या वेळी मला जाणीव झाली की, ते साक्षात् परमेश्वर असूनही त्यांच्यात किती सहजता आहे ? आपण आपल्याकडून अनेक चुका झाल्या, तरीही ‘माझे चुकले’ असे म्हणत नाही.

‘कलेतून ईश्वरप्राप्ती’ कशी होते, याची झलक दर्शवणारे साधिकांनी ब्रह्मोत्सवादिवशी सादर केलेले नृत्य !

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी साधिकांनी श्रीविष्णूच्या दशावतारांवर आधारित नृत्य सादर केले. हे नृत्य पहातांना ‘सात्त्विक नृत्या’विषयी सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी केलेले चिंतन येथे देत आहे.