५ लाख मंदिरांची मुक्‍ती, तसेच लव्‍ह जिहादचा बिमोड यांसाठी हिंदूंची एकगठ्ठा मते आवश्‍यक ! – पू. कालिचरण महाराज

देशात हिंदू एकत्रित नसल्‍याने त्‍यांची ताकद दिसत नसून त्‍यांना विविध समस्‍यांना सामोरे जावे लागते. लव्‍ह जिहाद, आतंकवादासह हिंदुविरोधी बोलणार्‍यांची तोंडे बंद करण्‍यासाठी, तसेच ५ लाख मंदिरांना मुक्‍त करण्‍यासाठी देशात हिंदूंची एकगठ्ठा मते आवश्‍यक आहेत.

कोल्‍हापुरात पंचगंगा घाटावर ‘बॅरिकेट्‌स’ लावून भाविकांना कृत्रिम कुंडात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍याची प्रशासनाची बळजोरी !

गेल्‍या ३ वर्षांप्रमाणेच यंदाही कोल्‍हापूर महापालिका प्रशासनाने ‘बॅरिकेट्‌स’लावून पंचगंगा नदीचा घाट बंद करून भाविकांना कृत्रिम कुंडात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यास भाग पाडले.

सांगली प्रशासनाच्‍या नियोजनशून्‍यतेमुळे गणेशभक्‍तांसमोर विसर्जनाच्‍या वेळी ‘विघ्‍न’ !

सांगली जिल्‍ह्यात पावसाने मारलेली दडी आणि पाटबंधारे विभागाने केलेले अक्षम्‍य दुर्लक्ष यांमुळे सांगलीत कृष्‍णा नदीत २० सप्‍टेंबरला केवळ १ फूट पाणी होते.

मोशी (पुणे) येथे अवैध वास्‍तव्‍य करणार्‍या ३ बांगलादेशींना अटक !

९ मासांपूर्वी बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्‍याचे उघड !

(म्‍हणे) ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्‍द गाळून देशाची दिशा पालटण्‍याचा सरकारचा  प्रयत्न !’ – जितेंद्र आव्‍हाड, आमदार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

लोकशाहीला धाब्‍यावर बसवून आणीबाणीच्‍या काळात राज्‍यघटनेत घुसडलेल्‍या या शब्‍दांवरून एवढी वर्षे ज्‍यांनी अल्‍पसंख्‍यांकांच्‍या लांगूलचालनाचे राजकारण केले, त्‍यांना हे शब्‍द हटवल्‍यावर पोटशूळ उठला नाही, तरच नवल होय !

राज्‍यभरात दीड दिवसांच्‍या श्री गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन !

राज्‍यभरात दीड दिवसांच्‍या आणि प्रामुख्‍याने घरगुती श्री गणेशमूर्तींचे २० सप्‍टेंबरला ‘गणपति बाप्‍पा मोरया-पुढच्‍या वर्षी लवकर या’, ‘गणपति गेले गावाला चैन पडेना आम्‍हाला’, या गजरात भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्‍यात आले.

अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार देवाची योग्‍य आरती म्‍हणा !

आपल्‍याकडे उत्‍सवांच्‍या वेळी आरती करण्‍याची पद्धत आहे. आरतीमध्‍ये संबंधित देवतेची स्‍तुती केलेली असते. ‘आरतीच्‍या माध्‍यमातून देवतेची स्‍तुती केली की, देवता आपल्‍यावर कृपा करतात’, अशी हिंदूंची श्रद्धा आहे.

एस्.टी. अस्‍वच्‍छ असल्‍यास आगार व्‍यवस्‍थापकांना होणार ५०० रुपयांचा दंड !

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्‍वच्‍छ, सुंदर बसस्‍थानक अभियान’ चालू करूनही एस्.टी.च्‍या गाड्यांमध्‍ये म्‍हणावी तशी स्‍वच्‍छता नसल्‍यामुळे एस्.टी. महामंडळाने याविषयी कडक धोरण अवलंबले आहे.

तेलंगाणा सरकारचा हिंदुद्वेष, तर मुसलमानप्रेम जाणा !

तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या मुसलमानांना २५० युनिट निःशुल्‍क वीज देण्‍याचा आदेश नुकताच दिला.

नियमित व्‍यायाम आणि ठराविक दिवसांनी उपवास करण्‍याचे महत्त्व

‘गाडीवर मळाचा थर बसून ती गंजून खराब होऊ नये, यासाठी आपण ती वेळोवेळी धुतो. घर स्‍वच्‍छ रहावे, यासाठी आपण वेळोवेळी केर, जळमटे काढतो आणि लादी पुसतो.