मुंबई – राज्यभरात १९ सप्टेंबरला श्री गणेशमूर्तींचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. यातील दीड दिवसांच्या आणि प्रामुख्याने घरगुती श्री गणेशमूर्तींचे २० सप्टेंबरला ‘गणपति बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपति गेले गावाला चैन पडेना आम्हाला’, या गजरात भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र सोडून बहुतांश ठिकाणी पावसाचे संकट असल्याने भाविकांनी श्री गणेशाकडे पाऊस येण्यासाठी प्रार्थना केली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > राज्यभरात दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन !
राज्यभरात दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन !
नूतन लेख
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !
- आळंदी (पुणे) येथे ७ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन
- भाजप १६० हून अधिक जागा लढण्याचे संकेत