थिरूवनंतपूरम् (केरळ) – माझ्या मते आपल्याला ‘पाश्चात्त्य देश वाईट आहेत’, ‘ते विकसनशील देशांच्या विरोधात आहेत’ या भूतकाळातील घटनांतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले. ‘मी पाश्चात्त्य देशांची वकिली करत नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > केरळ > ‘पाश्चात्त्य देश वाईट आहेत’, या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर
‘पाश्चात्त्य देश वाईट आहेत’, या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर
नूतन लेख
कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे ईदच्या फेरीत सहभागी धर्मांध मुसलमानांनी एका हिंदूच्या घरावर केली दगडफेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे महासचिव चंपत राय यांची सदिच्छा भेट !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्यांना हिंदु विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सांगितले !
झाशी (उत्तरप्रदेश) येथील नवोदय विद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण !
मणीपूर येथे आंदोलकांचे राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर आक्रमण !
गुजरातमध्ये ८०० कोटी रुपयांचे कोकेन जप्त