समलैंगिकता हा घटनात्मक अधिकार नाही ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

मुळात समलैंगिकता हा चर्चेचा विषय असूच शकत नाही; कारण समलैंगिकता हा समाजातील काही वर्गाला ग्रासलेला रोग आहे. ज्याप्रमाणे कोरोना महामारीसाठी सरकारने लस आणली, त्याप्रमाणे या रोगाने ग्रासलेल्यांना इलाजाची आवश्यकता आहे.

लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र अक्कलकोट !

श्री क्षेत्र अक्कलकोट हे ठिकाण सोलापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पुनित झालेले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून लाखो भक्तांच्या मनोकामना स्वामींच्या चरणी पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

घामामुळे होणार्‍या त्वचा रोगांना प्रतिबंध करण्यासाठी सनातन उटण्याचा वापर करा  

‘१ भाग सनातन उटणे आणि १ भाग मसूरडाळीचे किंवा चणाडाळीचे पीठ असे मिश्रण बनवून ठेवावे. प्रतिदिन अंघोळीच्या वेळी साबणाऐवजी यातील १ – २ चमचे मिश्रण थोड्याशा पाण्यात कालवून अंगाला लावावे आणि लगेच अंघोळ करावी.

समलिंगी विवाहामुळे भारतीय संस्कृतीचा विनाश !

समलिंगी विवाहाला मान्यता म्हणजे महान आणि पवित्र विवाह संस्था अन् त्यावर आधारित कुटुंबव्यवस्था यांचा गळा घोटण्यासारखेच !

समलैंगिकता हे हिंदु धर्मशास्त्रानुसार पाप !

आपल्या धर्मग्रंथांनुसार आपल्या मानवाचा विकास हा संस्कृतीच्या दिशेने झाला पाहिजे. तो विकृतीच्या दिशेने होऊन उपयोग नाही.

देशाचे तुकडे करणार्‍यांचे आदर्श ठेवणार्‍यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळतील का ?

आपल्याला (कु. प्रणिती शिंदे यांना) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथ समजणार नाही. सिद्धेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमणाला संरक्षण देणार्‍या आपल्या पिताश्रींनी (सुशीलकुमार शिंदे यांनी) ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द जन्माला घातला. त्यामुळे ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ तुम्हाला समजणार नाही.

हिंदूंनी काळाची आवश्यकता ओळखून प्रतिकार करायला शिकायला हवे ! – अधिवक्ता प्रसून मैत्र, अध्यक्ष, ‘आत्मदीप’ संघटना

आज हिंदूंना दुर्बल समजून कायद्याचा धाक दाखवला जातो. भगवान श्रीकृष्णाचा शांतीचा प्रस्ताव कौरवांनी धुडकावून लावल्यावर शेवटी पांडवांना युद्ध करावेच लागले.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)

योगतज्ञ दादाजींनी अत्यंत कष्टप्रद साधनेद्वारे अनेक सिद्धी प्राप्त केल्या. या सिद्धींचा ‘दीन-दुःखीजनांच्या अडचणी सोडवून त्यांना अध्यात्माच्या मार्गावर आणता यावे’, यासाठीच उपयोग केला. ‘भविष्यकथनसिद्धी’मुळे त्यांनी केलेली अनेक भाकिते अत्यंत तंतोतंत ठरली.

निधन वार्ता

दहिसर (मुंबई) – येथील साधक सुधाकर नाईक-साटम (वय ९० वर्षे) यांचे ५ मे या दिवशी दुपारी २.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार नाईक-साटम परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.