भारताची सागरी सुरक्षा : काल, आज आणि उद्या !

२६.११.२००८ या दिवशी मुंबईवर पाककडून आतंकवादी आक्रमण झाले होते. त्याला आज १३ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने…

आतंकवादाच्या विरोधात ‘आत्मनिर्भर’ भारताचा लढा !

‘आतंकवादाचा सामना करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर काय प्रयत्न केले ? आणि पुढे कोणते प्रयत्न करणे अपेक्षित आहेत ? याविषयी या लेखात पाहणार आहोत – परराष्ट्रविषयक घडामोडींचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर

हिंदूंनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे करू नये, याविषयी प्रबोधन करणारे हस्तपत्रक, भित्तीपत्रक आणि अन्य प्रसारसाहित्य उपलब्ध !

या प्रसारसाहित्यासाठी आवश्यकतेनुसार प्रायोजक मिळवून त्यांचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या फोंडा (गोवा) येथील साधिका श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती पालनकाकू अंतर्मुख आणि देवाच्या अनुसंधानात असतात. त्यामुळे त्यांना पाहून इतरांचा भाव जागृत होतो.

‘सनातनचे कार्य वाढायला हवे’, अशी तीव्र तळमळ असल्याने झोकून देऊन सेवा करणारे आणि साधकांची पितृवत् काळजी घेणारे दुर्ग येथील १८ वे समष्टी संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका (वय ९२ वर्षे) !

उद्या पू. इंगळेकाका यांच्या देहत्यागाला २ मास पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने . . .