गोपालन केंद्र हटवून ती जागा नगरपालिकेने आरक्षित करू नये ! – सुनील पावसकर, अध्यक्ष, गोरक्षण बचाव समिती

‘श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट’च्या वतीने १०० वर्षांहून अधिक काळ असलेले गोपालनाचे सेवाकार्य यापुढेही असेच चालू रहावे, अशी समस्त गोप्रेमींची भावना आहे. या ठिकाणी पुन्हा आरक्षणाच्या हालचाली चालू झाल्याचे वृत्तपत्रातून समजत आहे.

कल्याण-डोंबिवली येथे वाहने चोरणारे मुसलमान अटकेत !

बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘ओएल्एक्स्’ या संकेतस्थळावरून चोरट्या वाहनांची विक्री करणारे मोहंमद अकबर अब्दुल अजीज शेख (वय २७ वर्षे) आणि अबू बकर उपाख्य जाफर अब्दुल अजीज शेख (वय २२ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे बोगस (खोट्या)आधुनिक वैद्यांचा सुळसुळाट !

इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस आधुनिक वैद्य त्यांची दुकाने थाटत असतांना वैद्यकीय विभागाला लक्षात न येणे, हे गंभीर ! बोगस पदवी देणारे आणि पदवी नसतांना सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणारे अशा दोघांनाही कठोर शासन करायला हवे !

‘गुरुकार्य कसे करावे ?’, ते दायित्व असणार्‍या साधकाला विचारावे आणि ‘ते परिपूर्ण कसे करावे, हे श्रीकृष्णाला विचारावे’, असे श्रीकृष्णाने सांगणे

‘माझ्याकडे सध्या ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगासाठी ‘स्लाईड’ सिद्ध करण्याची सेवा आहे. सेवा करत असतांना मी थोड्या थोड्या वेळाने भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतो, ‘देवा, तूच माझ्याकडून ही सेवा जशी गुरुदेवांना अपेक्षित आहे

निधन वार्ता

हिंदु जनजागृती समितीचे क्रियाशील कार्यकर्ते श्री. नरेश कोपेकर यांच्या मातोश्री श्रीमती आशा कोपेकर (वय ७६ वर्षे) यांचे १९ जुलै या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

स्वार्थासाठी जनतेला वाईट सवय लावणारा आम आदमी पक्ष !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातच्या दौर्‍यावर असतांना, ‘आम्ही राज्यात निवडून आल्यावर ज्याप्रकारे देहली आणि पंजाब येथे विनामूल्य वीज पुरवली, त्याप्रकारे गुजरातच्या जनतेलाही विनामूल्य वीज देऊ’, असे आश्वासन दिले.

तापात वापरता येण्यासारखी आयुर्वेदाची काही औषधे

१. महासुदर्शन घनवटी : ‘कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये कोणत्याही वयोगटामध्ये निर्धाेकपणे (बिनदिक्कतपणे) वापरता येण्यासारखे हे औषध आहे. (साभार : ‘सिद्धयोग संग्रह’ / ‘आयुर्वेद सार संग्रह’) या औषधामुळे शरिरातील तापाचे विषार मलावाटे बाहेर पडून जाण्यास साहाय्य होते.

उत्तराखंड राज्यातील दुर्गम भागांचा विकास होण्यासाठी डॉ. विलास आठवले यांनी शासनाला केलेल्या सूचनांनुसार वर्ष २०१५ नंतर शासकीय स्तरावर झालेले प्रयत्न !

डॉ. विलास आठवले यांनी देवभूमी उत्तराखंडमध्ये केलेल्या समाजसेवेविषयीची माहिती दिली आहे. त्यानंतरच्या कालावधीत त्यांनी शासनालाही काही सूचना केल्या. त्यानुसार शासकीय स्तरावरही प्रयत्न केले गेले. ते पुढे दिले आहेत…

रेल्वेस्थानकाच्या नावाच्या फलकावर ‘समुद्रसपाटीची उंची’ दर्शवण्यामागील कारण

वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवर ही संख्या वेगवेगळी असते. ती का लिहिली जाते ? याचा अर्थ काय ? याची थोडक्यात माहिती येथे देत आहोत.

‘नामे’ आणि त्यांचे प्रकार

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !