अंगणवाडीचे डिजिटल वीजदेयक भरण्याविषयी अनिश्चिती !
गावे महापालिकेत हस्तांतरण करतांना पूर्ण नियोजन करूनच नंतर करायला हवी. उतावळेपणाने केलेल्या कारभाराची ही फळे आहेत. मतांसाठी केलेला हा कारभार आहे, असे जनतेला वाटल्यास त्यामध्ये चूक काय ?
गावे महापालिकेत हस्तांतरण करतांना पूर्ण नियोजन करूनच नंतर करायला हवी. उतावळेपणाने केलेल्या कारभाराची ही फळे आहेत. मतांसाठी केलेला हा कारभार आहे, असे जनतेला वाटल्यास त्यामध्ये चूक काय ?
आपल्या यशाविषयी कु. स्वरूप म्हणाला, ‘‘अभ्यास करतांना नियमित खोलीची शद्धी करून प्रार्थना करून अभ्यासास प्रारंभ करत असे.
कोट्यवधी रुपयांची देयके थकित का राहिली ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. देयके वसूल करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
या कार्यक्रमात महिलांना साधनाविषयक मार्गदर्शन मिळावे यासाठी श्री. रवींद्र घुले, सौ. मंगल घुले, सौ. दीपमाला घुले यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले.
कोलकाता (बंगाल) येथे ‘आशिया चषक २०२३’च्या फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या वेळी भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला. यानंतर अफगाण खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना मारहाण केली.
१३.६.२०२२ या दिवशी अधिवेशनात मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विषय फेसबूकच्या माध्यमातून २१ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींपर्यंत पोचला, तसेच ५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींनी ‘फेसबूक लाइव्ह’चा लाभ घेतला आणि २ सहस्र १०० हून अधिक जणांनी प्रक्षेपणाचा हा व्हिडिओ शेअर केला.
पावसाळा चालू होताच वातावरणात वेगाने पालट होतात. त्यामुळे मानव, प्राणी आणि वनस्पती यांची प्रचंड हानी होते. या काळात पशू-पक्षी यांच्या जीवितरक्षणाची काळजी घेणे आवश्यक ठरते.
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी प.पू. दास महाराज यांचा संदेश !
‘धर्म’ हा राष्ट्राचा ‘प्राण’ आहे. प्राण गेल्यानंतर देहाला महत्त्व उरत नाही, तो कुजू लागतो. आज तीच अवस्था धर्मनिरपेक्ष भारताची होत आहे.’
स्वत:चे, मायभगिनींचे, तसेच राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करण्यासाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेणे आवश्यक आहे. यासाठी व्यायाम, कराटे आणि लाठी यांच्या प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !