हिंदूसंघटनाचे कार्य तळमळीने आणि भावपूर्ण करणारे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा १९ ते २४.१०.२०२१ या कालावधीत मुंबई जिल्ह्यात दौरा झाला. त्या वेळी त्यांच्या समवेत असणाऱ्या साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

रामनाम का जागर है ये । कृष्णनाम का जागर है ।।

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या संदर्भात कळले. दुसऱ्या दिवशी, ७.४.२०२२ ला सकाळी ५.४० वाजता त्यांना हिंदु राष्ट्र जागृती अभियानावर एक कविता सुचली. ती येथे दिली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले रथोत्सवाच्या वेळी परिधान करणार असलेल्या वस्त्रांना इस्त्री करण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीविष्णूची वेशभूषा केली होती. त्या वेळी ते परिधान करणार असलेले सोवळे, उपरणे आणि शेला यांना इस्त्री करण्याची सेवा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

‘पंचतत्त्वे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नियंत्रणात आहेत’, या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या उद्गारांची साधिकेला आलेली प्रचीती !

देहलीला पोचल्यावर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ही अनुभूती सांगितली. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘पंचतत्त्वेच श्रीगुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) नियंत्रणात आहेत. ते कोणतीही परिस्थिती एका क्षणात पालटू शकतात’, असे यातून लक्षात येते.

है सद्गुरु सत्संग आनंददायी जैसे मोक्षद्वार ।

‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सत्संग आणि त्यांच्या सहवासातील एकेक क्षण म्हणजे मोक्षक्षणच आहेत’, असा विचार येऊन माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली. तेव्हा ईश्वराने मला कृतज्ञतास्वरूप ही कविता भेट म्हणून दिली.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘जाँबाज हिंदुस्थानी सेवा समिती’च्या वतीने धर्मविरांचा गौरव !

‘जाँबाज हिंदुस्थानी सेवा समिती’चे अध्यक्ष श्री. आलोक आझाद, उपाध्यक्ष श्री. आलोक तिवारी, महामंत्री श्री. प्रवीण उपाध्याय आणि कोषाध्यक्ष श्री. धीरेंद्र श्रीवास्तव यांनी या धर्मविरांना सन्मानचिन्ह प्रदान केले.

कतारकडून भारतीय कामगारांच्या अधिकारांचे घोर उल्लंघन ! – भारतीय मजदूर संघ

वर्ष २०१४ मध्ये १ सहस्र ६११ भारतीय कामगारांचा कतारमध्ये मृत्यू !

सैन्यदलांच्या ‘अग्नीपथ’ योजनेला देशात काही ठिकाणी विरोध

बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वे गाडीवर दगडफेक करण्यात आली, तर मुझफ्फरपूरमध्ये तरुणांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अनेक ठिकाणी तरुणांंनी रस्ताबंद आंदोलन केले.

केंद्रीय मंत्रीमंडळाची ‘५ जी स्पेक्ट्रम’च्या (ध्वनीलहरींच्या) लिलावाला संमती

जुलै मासाच्या शेवटपर्यंत हा लिलाव होणार असून संबंधित करार हे २० वर्षांच्या वैधतेसह एकूण ७२०९७.८५ ‘मेगाहर्ट्झ’ स्पेक्ट्रमसाठी असतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.