घरोघरी आयुर्वेद
काही ठराविक रुग्णांना ‘आंबवलेले पदार्थ टाळा’, असे सांगतांनाच ‘एक वेळ डोसा चालेल; पण इडली नको’, असे म्हटले जाते. असे का ?; याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
काही ठराविक रुग्णांना ‘आंबवलेले पदार्थ टाळा’, असे सांगतांनाच ‘एक वेळ डोसा चालेल; पण इडली नको’, असे म्हटले जाते. असे का ?; याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
पालकांनी प्रतिदिन व्यायाम केला, तर तोच आदर्श समोर ठेवून मुलेसुद्धा व्यायाम करतील. त्यामुळे एकूणच कुटुंबाचाच सर्वांगीण विकास होऊन एकेक कुटुंब सुधारील. असे झाले, तर राष्ट्र सुधारण्यासाठी आणि कोरोना सारख्या संकटाला हरवण्यासाठी वेळ लागणार नाही.
भारताचा राष्ट्रवाद लक्षावधी वर्षांचा आहे, तर पाश्चात्त्यांची राष्ट्र्रविषयक कल्पना गेल्या दीडशे वर्षांतील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी या राष्ट्र्रीयत्वाच्या भावनेने एकात्म झालेल्या भारतात सुसाट वादळ (तुफान) उसळले होते.
‘पालक त्यांच्या मुलांमध्ये कला-गुणांचा विकास व्हावा; म्हणून त्यांच्या आवडीनुसार संगीत, नृत्य यांसारख्या कलांचे शिक्षण देतात; परंतु फारच थोडे पालक मुलांच्या जन्माचे सार्थक व्हावे, या उद्देशाने त्यांना साधना शिकण्यास साहाय्य करतात.’
पू.शिवाजी वटकर यांना पू. लक्ष्मण गोरे यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. प्रज्ञा हेम्बाडे यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचे २.१.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले आहे.
पनवेल (रायगड) येथील सौ. प्रेमलता मोने यांनी श्रीगुरूंविषयी केलेले काव्य देत आहोत.
संतसन्मान सोहळ्याचा निरोप मिळाल्यापासून शारीरिक त्रास पुष्कळ वाढला. आणि प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी गेल्यावर ‘तिथे सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे मला जाणवले
आज श्री. प्रकाश करंदीकर यांची मृत्युंजय महारथी शांती आहे. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.