
‘भारताचा राष्ट्रवाद लक्षावधी वर्षांचा आहे, तर पाश्चात्त्यांची राष्ट्र्रविषयक कल्पना गेल्या दीडशे वर्षांतील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी या राष्ट्र्रीयत्वाच्या भावनेने एकात्म झालेल्या भारतात सुसाट वादळ (तुफान) उसळले होते. त्या वेळी ज्वलंत भारतीय राष्ट्र्रवादासंबंधी जळती मशाल हाती घेऊन जेथून तेथून सारा देश पेटून उठला होता. त्या प्रचंड लाटेने सत्ताधिशांना बुडून मरण्याचा प्रसंग आला होता.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक घनगर्जित (ऑगस्ट २०२१))
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !