पुणे येथे दोन घटनांत वाहतूक पोलिसांना मारहाण

पोलिसांनाच मारहाण होणे, हे कुणालाही कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे लक्षण आहे. हे टाळण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा तात्काळ करणे आवश्यक आहे.

सातारा येथे सैनिक भरतीसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन !

विद्यार्थ्यांना आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?

प्रीतीस्वरूप असलेल्या सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा मराठे (वय ८४ वर्षे) यांचा पुणे येथे देहत्याग

त्यांच्या पार्थिवावर लाल बहादूर शास्त्री रस्ता येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीस उच्च न्यायालयाकडून स्थगिती !

सरकारीकरण झालेल्या मंदिरांत कशा प्रकारे निर्णय घेतले जातात ?, हे यावरून दिसून येते ! मंदिर सरकारीकरण रोखण्यासाठी देशातील १०० कोटी हिंदूंनी एकजूट दाखवून वैध मार्गाने आवाज उठवावा !

पुण्यातील अल्पवयीन मुलांविषयीच्या गुन्ह्यांचा तपास संथगतीने !

‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या अहवालानुसार पुणे शहरात वर्ष २०१९ मध्ये अल्पवयीन मुलांविषयीचे ९४८ गुन्हे नोंद झाले आहेत, तर वर्ष २०२० मध्ये ६६५ गुन्हे नोंद झाले आहेत.

गोव्यातील शैक्षणिक संस्थांजवळ होत आहे तंबाखू उत्पादनांची विक्री !

‘बीग टोबॅको टिनी टार्गेट’ या सर्वेक्षणामध्ये ही गोष्ट उघड झाली आहे. हे सर्वेक्षण ‘व्हाईस’ या संस्थेने केले आहे.

करूणा शर्मा यांना १६ दिवसांनंतर जामीन संमत !

करूणा शर्मा यांना १६ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. करूणा शर्मा यांनी परळी येथे येण्यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती.

तज्ञ समितीकडून सूचना आल्यानंतर शाळांविषयी निर्णय घेणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

गोव्यात पर्यटन चालू करण्यासमवेतच चार्टर्ड विमानसेवा चालू करण्यासंबंधी आम्ही केंद्रशासनाला पत्र पाठवले आहे आणि केंद्रशासनाच्या अनुमतीची वाट पहात आहोत.

परमबीर सिंह यांच्या विरोधातील चौकशीला गृहविभागाची अनुमती !

अवैध कृत्य आणि भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कमावल्याचे प्रकरण

कोल्हापूर दौर्‍यात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी  २४ घंट्यांत क्षमा मागावी ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करणारे किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्‍यावरून मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत राजकीय नाट्य घडले होते.