लोकशाहीची लक्तरे !
आजच्या सत्ताधार्यांनी, म्हणजे कालच्या विरोधकांनीही अशीच कुकृत्ये केलेली असतात. त्यामुळे कोण कुणावर आणि काय कारवाई करणार ? ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’, अशी प्रत्येक राजकीय पक्षाची अवस्था झालेली दिसून येते.
आजच्या सत्ताधार्यांनी, म्हणजे कालच्या विरोधकांनीही अशीच कुकृत्ये केलेली असतात. त्यामुळे कोण कुणावर आणि काय कारवाई करणार ? ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’, अशी प्रत्येक राजकीय पक्षाची अवस्था झालेली दिसून येते.
बनावट लसीकरणाला आळा घालण्याविषयी तातडीने धोरण आखण्याचे आदेश देऊनही सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने कोणताच निर्णय न घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेतल्याचे प्रकरण
अत्यावश्यक सेवा वगळता इतर २० टक्के व्यवसाय ७० पेक्षा अधिक दिवस प्रशासनाने बंद ठेवले आहेत. बंद कालावधीत या घटकांना शासनाने कोणतेही साहाय्य केलेले नाही. भारतीय संविधानामध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे.
देहली बार कौन्सिलने कडकडडूमा न्यायालयात कार्यरत असलेला अधिवक्ता इक्बाल मलिक याचा परवाना तात्पुरता रहित केला आहे. इक्बालवर त्याच्या चेंबरचा वापर धर्मांतर आणि विवाह करून देण्यासाठी केल्याचा आरोप आहे.
हनुमानाने सीतामातेला सांगितले आहे, आपल्या वियोगात असतांना प्रभु श्रीरामांनी मध आणि उडीद यांचे सेवनही केले नाही. पर्वतीय क्षेत्रांत मध आणि उडीद हा ऋषिमुनींचा आहार असे.
लहान मुलांना आहार किती आणि कोणता द्यावा ? अशी विशिष्ट सारणी करता येत नाही; कारण प्रत्येक मुलाची आहार पचवण्याची क्षमता, शारीरिक आवश्यकता अन् प्रकृती वेगळी असते.
जोधपूरमध्ये (राजस्थान) काँग्रेसचे २ अल्पसंख्यांक आमदार आहेत. त्यांनी संघटित होऊन त्यांच्या मतदारसंघात विशेष कोविड केंद्राची उभारणी केली.
गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ?
देहलीचे मुख्यमंत्री कोरोना योद्धा असणार्या एका मुसलमान डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी जाऊन १ कोटी रुपये देतात, तर असे बलीदान करणार्या शेकडो हिंदु डॉक्टरांना असा सन्मान का दिला जात नाही ?