जे चीन बोलू शकतो, ते भारताला इतकी वर्षे का बोलता आले नाही ? भारतातील आतंकवाद नष्ट न करता येणारा भारत असे बोलत नाही, यात आश्चर्य ते काय !

पाकमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात चीनचे ९ अभियंते आणि कामगार ठार झाले होते.

लक्षद्वीप : भारतासाठी संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा द्वीपसमूह !

लक्षद्वीप बेटांच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजल्यासच देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल !

पर्यटनाच्या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्या ! – कुरु थाई, अरुणाचल प्रदेश

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने ‘केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे’, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते.

आषाढ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

वाचकांना निवेदन 

अतीवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि राजापूर भागांत पूरस्थिती कायम आहे. चिपळूण येथे वासिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गही बंद झाला आहे.

दाबोली (वास्को, गोवा) येथील सौ. सुधा जोशी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

वर्ष २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेले दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर होणारी सूक्ष्मातील आक्रमणे, त्यांना होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास अन् त्यांचा महामृत्यूयोग’ यांसंदर्भातील लिखाण वाचून ….

मुलीच्या मैत्रिणींवरही मुलीप्रमाणेच निरपेक्ष प्रेम करणार्‍या सौ. सुधा जोशी !

कु. पूनम यांना कु. सोनल यांची आई सौ. सुधा जोशी यांच्याविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.