जोपर्यंत लोकांना भडकावून हिंसा घडवली जात नाही, तोपर्यंत प्रत्येक नागरिकाला सरकारवर टीका करण्याचा अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय
नागरिक म्हणून प्रत्येकाला सरकार आणि त्यांच्या पदाधिकारी यांच्याकडून घेतल्या गेलेल्या निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार आहे.
नागरिक म्हणून प्रत्येकाला सरकार आणि त्यांच्या पदाधिकारी यांच्याकडून घेतल्या गेलेल्या निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार आहे.
‘पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या आणि संवर्धन यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा पर्यावरणदिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.
बीड येथे मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन
हिंदु जनजागृती समितीकडून विरोध !
दळणवळण बंदीमुळे पी.एम्.पी. बससेवा बंद असल्याने अंदाजे २ सहस्र २०० बस जागेवर उभ्या आहेत.
सेवा दलाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षात जाऊन पद घेण्याची मुभा नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे राजकीय दबावापोटी कोणतेही अन्वेषण न करता नोंद करण्यात आले आहेत.
जेथे १० प्रतिशतच्या पुढे पॉझिटिव्हिटी दर आहे तेथे पहिल्यासारखेच निर्बंध कायम रहाणार आहेत.
अल्पसंख्य मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !
पणजी पोलिसांनी पुणे येथे जाऊन राहुल जाधव, तौफिक शेख आणि कुणाल गायकवाड यांना कह्यात घेतले.