कोरोनाची तिसरी लाट भयानक असेल !

कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे.

भारतात डिसेंबर २०२१ पर्यंत लसीकरण पूर्ण करणार ! – केंद्रशासन

जुलै मासापासून देशात प्रतीमहा ‘कोवॅक्सिन’च्या साडेपाच कोटी, तर ‘कोविशिल्ड’च्या २ कोटी लसी उपलब्ध होतील, अशी माहितीही केंद्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील ‘साई रिसॉर्ट’च्या अवैध बांधकामाची चौकशी चालू

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत साई रिसॉर्ट बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

महाराष्ट्रात १२ वीची परीक्षा होणार नाही ! – विजय वडेट्टीवार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून १० वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नादुरुस्त ‘व्हेंटिलेटर्स’ पालटावे लागतील ! – संभाजीनगर खंडपीठ

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? रुग्णालय प्रशासनाच्या हे लक्षात का येत नाही ?

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १० जिल्ह्यांत वसतीगृहे चालू करण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

यामध्ये बीड, नगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव या १० जिल्ह्यांमधील ४१ तालुक्यांमध्ये ही वसतीगृहे चालू करण्यात येणार आहेत.

मदर तेरेसा अग्रलेखाविषयी त्वरित क्षमा मागणारे कुबेर छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानावर क्षमा का मागत नाहीत ? – हिंदु जनजागृती समिती

पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाविषयी राज्य सरकार गप्प का ?

पसार साहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांना अटक !

पोलीस निरीक्षकासह ४ पोलीस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली होती, तर साहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव पसार झाले होते. अखेर त्यांना २ जून या दिवशी अटक करण्यात आली आहे.

कोरोनाच्या कालावधीत प्रथमच अन्नधान्य चोरीप्रकरणी गुन्हा नोंदवतांना संवेदनशीलता दाखवावी ! – मुंबई उच्च न्यायालय

कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यामुळे प्रथमच अन्नधान्याच्या चोरीचा गुन्हा करणार्‍यांविषयी पोलिसांनी तातडीने गुन्हे नोंदवू नयेत. असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.

मुंबईसह राज्यातील अन्य पालिकांच्या निवडणुका लढवणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

दैनिक ‘लोकसत्ता’ला दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.