कोरोनाची तिसरी लाट भयानक असेल !
कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे.
कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे.
जुलै मासापासून देशात प्रतीमहा ‘कोवॅक्सिन’च्या साडेपाच कोटी, तर ‘कोविशिल्ड’च्या २ कोटी लसी उपलब्ध होतील, अशी माहितीही केंद्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत साई रिसॉर्ट बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून १० वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? रुग्णालय प्रशासनाच्या हे लक्षात का येत नाही ?
यामध्ये बीड, नगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव या १० जिल्ह्यांमधील ४१ तालुक्यांमध्ये ही वसतीगृहे चालू करण्यात येणार आहेत.
पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाविषयी राज्य सरकार गप्प का ?
पोलीस निरीक्षकासह ४ पोलीस कर्मचार्यांना अटक करण्यात आली होती, तर साहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव पसार झाले होते. अखेर त्यांना २ जून या दिवशी अटक करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यामुळे प्रथमच अन्नधान्याच्या चोरीचा गुन्हा करणार्यांविषयी पोलिसांनी तातडीने गुन्हे नोंदवू नयेत. असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
दैनिक ‘लोकसत्ता’ला दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.