राज्य परिवहन महामंडळाची कोल्हापूर ते पुणे बस सेवा काहीअंशी चालू !

सध्या कोल्हापूर-शिवाजीनगर, कोल्हापूर-स्वारगेट अशा फेर्‍या चालू करण्यात आल्या आहेत. ५० टक्के भारमान नियमाचे पालन करत एस्.टी. मध्ये २० प्रवासी घेऊन गाडी चालवण्यात येत आहे.

तज्ञांनी प्रयत्न करूनही ‘व्हेंटिलेटर्स’ चालू झाले नाहीत !

संभाजीनगर येथील ‘व्हेंटिलेटर्स’ नादुरुस्त असल्याचे प्रकरण…

जागतिक आरोग्य संघटना धाराशिव येथे १०० खाटांचे फिरते कोविड रुग्णालय उभारणार

महाराष्ट्रातील हे एकमेव १०० खाटांचे रुग्णालय धाराशिव येथे लवकरच चालू होत आहे. आवश्यकतेनुसार शहरात किंवा ग्रामीण भागात हे रुग्णालय कमी वेळेत हालवता येते.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची जामिनासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर छुप्या पद्धतीने होणारा एस्.टी.च्या खासगीकरणाचा डाव उधळून लावू ! – नितीन शिंदे, माजी आमदार

श्री. शिंदे पुढे म्हणाले, एस्.टी. कर्मचार्‍यांना एकत्रित करून कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाविरोधात त्यांच्या प्रश्‍नांविषयी वेळोवेळी आंदोलन केले जाईल.

सोलापुरातील दळणवळण बंदीत ४ जूनपासून शिथिलता

कोरोना संसर्गामुळे मागील दीड मासांहून अधिक काळ येथे दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती.

चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोनाची उत्पत्ती ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरूच्चार

चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच कोरोनाची उत्पत्ती झाल्याचे मी जे सांगितले होते, तेच सत्य ठरत आहे. आता प्रत्येक जण हेच सांगू लागले आहे.

देहली नगरपालिका कोरोनामुक्त झालेल्यांवर आयुर्वेद आणि पंचकर्म यांद्वारे पुढील उपचार करणार

आता आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात येऊ लागल्याने सरकारी स्तरावर जर असे उपचार होत असतील, तर ते स्वागतार्ह आहेत ! असे प्रयत्न देशात सर्वच ठिकाणी झाले पाहिजेत !

सातारा येथे डांबून ठेवलेल्या ६ गोवंशियांची सुटका, धर्मांधाला अटक

इक्बाल आदम शेख यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. गुरुवार परजावर जनावरांचा मोठ्याने आरडा-ओरडा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

शेतकरी अपघात विमा योजनेतून अडीच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य

वाहन अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा झटका बसणे आदी कारणांमुळे शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास अर्थसाहाय्य प्राप्त होण्यासाठी शेतकरी विमा योजना चालू करण्यात आली आहे.