मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव बॉक्सवेलजवळ बसवलेले बहिर्वक्र आरसे अज्ञाताने फोडले

सावंतवाडी ते रेडी मार्गावरील मळगाव येथील बॉक्सवेलजवळ (मुख्य मार्गाच्या खालून जाण्यासाठी केलेला मार्ग) वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘बहिर्वक्र आरसे’ लावण्यात आले आहेत. यातील २ आरशांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली.

जपानच्या पंतप्रधानांचे निवासस्थान भुताच्या भीतीने ९ वर्षे रिकामीच !

जपानमध्ये अंनिसवाले नाहीत, हे बरे झाले अन्यथा पंतप्रधांना ‘विज्ञानविरोधी’ संबोधून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असती !

पुणे येथील मृत्यू पावलेल्या खातेधारकाचे पैसे बँक अधिकार्‍यांनीच काढले !

घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळे खासगी असो वा शासकीय क्षेत्र असो, भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

या स्थितीला उत्तरदायी कोण ?

कोरोनामुळे बेंगळुरू शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये अनेक घंटे रांगेत उभे रहावे लागत आहे. चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर तर ‘हाऊस फुल’ असा फलकच लावण्यात आला आहे.

बिहारमध्येही दळणवळण बंदी घोषित !

देशात कोरोनाचा वाढता कहर पहाता सर्वोच्च न्यायालयाने आणि कोविड टास्ट फोर्सने देशात राष्ट्रीय दळणवळण बंदी घालण्याचा सल्ला दिला आहे.

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत ५ मेपासून १० दिवसांची दळणवळण बंदी !

कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर ५ मे या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून १० दिवसांची दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून तातडीने उपाययोजना करा ! – निवासी डॉक्टरांच्या संघटनेची आरोग्यमंत्र्यांकडे पुन्हा मागणी

‘गार्ड’ने बैठकीत पुढे अतिरिक्त आरोग्य कर्मचारी, ऑक्सिजनचा तुटवडा आणि अन्य समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याविषयी म्हणाले, ‘‘रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे दायित्व मी घेतले आहे. मी ‘गार्ड’च्या सदस्यांसमवेत बैठक घेणार आहे.

सतत वर्तमान स्थितीत रहाणार्‍या आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेल्या रामनाथी आश्रमातील साधिका कु. मयुरी आगावणे !

आज रामनाथी आश्रमातील साधिका कु. मयुरी आगावणे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सहसाधिका कु. अमृता मुद्गल हिला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहित आहे.

हिंदु राष्ट्रात भारताचा गौरवशाली इतिहास शिकवला जाईल !

इतर देशांचा इतिहास अधिकाधिक २ – ३ सहस्र वर्षांचा आहे, तर भारताचा लाखो वर्षांचा, युगायुगांचा आहे. हे शाळेत शिकवत नाहीत….