फलक प्रसिद्धीकरता
कोरोनामुळे बेंगळुरू शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये अनेक घंटे रांगेत उभे रहावे लागत आहे. चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर तर ‘हाऊस फुल’ असा फलकच लावण्यात आला आहे.
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !