सत्याची कास धरणारे धर्मनिष्ठ पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर !

वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदा (२७ मे) या दिवशी पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा वाढदिवस झाला. त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणार्‍या आणि पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) यांची सेवा मनोभावे करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती दाते !

वैशाख पौर्णिमा (२६.५.२०२१) या दिवशी सौ. ज्योती दाते यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांच्या सासूबाई पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच काहींच्या मानसिक संतुलनावरही विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीत नियमित साधना केल्याने मानसिक तणाव, भीती न्यून होऊन मन चिंतामुक्त होते आणि आनंदी राहू शकते

व्यष्टी साधना आणि सेवा गांभीर्याने करणार्‍या अन् प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या  हडपसर, पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) वृंदा विलास कुलकर्णी !

१०.५.२०२१ या दिवशी हडपसर, पुणे येथील साधिका श्रीमती वृंदा विलास कुलकर्णी यांचे निधन झाले. सौ. मनीषा महेश पाठक यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

शांत, सहनशील, सेवेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या राजापूर (रत्नागिरी) येथील सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई (वय ७२ वर्षे) !

राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई यांच्याविषयी त्यांचे नातेवाइक आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्यातील दृश्य अद्भुत आणि अविस्मरणीय असल्याची अनुभूती घेणारे बिहार राज्यातील धर्मप्रेमी श्री. अविनाश कुलदीप

भावसोहळ्याच्या दिवशीचे दृश्य अद्भुत आणि अविस्मरणीय होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सान्निध्यात सर्व लोक आणि परलोक येथील जीव होते. त्यामुळे ‘देवलोकात उत्सव चालला आहे’, असे मला वाटत होते.

अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या काळात बहुतेक राजकीय पक्षांनी भारताची खरी प्रगती केलीच नाही, उलट सर्व अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली आहे !