रायगड जिल्ह्यातील माथेरान नगर परिषद येथील १० शिवसेना नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये २७ मे या दिवशी कोल्हापूर येथे रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषद मधील १० शिवसेना नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

जालना येथील भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना पोलीस अधिकार्‍यांकडून काठी तुटेपर्यंत मारहाण ! 

मारहाण करणारे पोलीस जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षकच आहेत ! अशा प्रकारे जनतेवर दादागिरी करणार्‍या पोलिसांना सरकारने तात्काळ बडतर्फ केले पाहिजे, असेच जनतेला वाटते !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात सट्टेबाजाने ‘सीबीआय’कडे जबाब नोंदवला !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणार्‍या सोनू जालान याने मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे स्वत:हून जबाब नोंदवला आहे. अटक टाळण्यासाठी १० कोटी रुपये देण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप

सामाजिक माध्यमांची मालकी !

सामाजिक माध्यमे म्हणजे आजच्या काळात वापरले जाणारे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात या सामाजिक प्रसारमाध्यमांचा पुष्कळ लाभ होत असला, तरी तितक्याच प्रमाणात त्यांचा अपवापरही होत आहे.

मरण स्वस्त आहे का ?

‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर मुंबई येथील अरबी समुद्रात अडकलेले ४ तराफे आणि त्यामध्ये अडकलेले संबंधित आस्थापनाचे कर्मचारी यांना वाचवण्यासाठी ‘आय्.एन्.एस्. कोलकाता’ आणि ‘आय.एन्.एस्. कोची’ या नौदलाच्या लढाऊ जहाजांद्वारे बचाव कार्य करण्यात आले.

मदरशांना मिळणारे अनुदान कधी बंद होणार ?

उत्तरप्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील ६८३ मदरशांमधील जवळपास ३०० मदरशांमध्ये घोटाळा झाला आहे. येथे शिक्षक आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीविषयी खोटी माहिती देण्यात आली आहे. काही मदरसे केवळ कागदावर असून प्रत्यक्षात तेे अस्तित्वात नाहीत.

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

लसीकरण प्रक्रियेविषयीच्या भोंगळ कारभारामुळे झालेला मनःस्ताप !

 भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे.या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची शिदोरी

हे मिळवलेले स्वराज्य उपभोगासाठी मिळाले आहे, असे समजू नका. हे तुमचे महाराज्य जर सुरक्षित नि प्रबळ करावयाचे असेल, तर आणखी १० वर्षे तरी तुम्हास त्या स्वातंत्र्य संपादक पिढीने केला, त्याहून दसपटीने अधिक त्याग अधिक कष्ट नि अधिक पराक्रम केला पाहिजे.