
‘ईश्वराने मनुष्यजन्म दिला आहे, तर ईश्वरप्राप्ती व्हायला हवी. तसेच मनुष्याचा जन्म प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि आध्यात्मिक उन्नती करणे’, या दोन कारणांसाठी होत असल्याने मृत्यूचा विचार करायचा नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मृत्यूनंतरचे जीवन दुःखदायक होऊ नये, यासाठी तरी साधना करा !
‘प्रवासाला जायचे असले, तर ‘कुठे जायचे आहे’, हे ज्ञात असले, तरी आपण २-४ दिवस आधीपासून प्रवासाची तयारी करतो. ‘मृत्यूनंतरच्या प्रवासाला कुठे जायचे आहे’, हे मानवाला ज्ञात नसते, तरी मानव तो प्रवास दुःखदायक होऊ नये, यासाठीही साधना करत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘जो जिवंत असतांना आनंदावस्था अनुभवत असतो, तो मेल्यावर तीच अनुभवत असतो. त्यामुळे मृत्यूनंतर एका खोलीतून दुसर्या खोलीत जातो, तेवढेच त्याला वाटते.’ यावरून साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या दिशेने जात असलेला समाज !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र
साधकसंख्या अल्प असतांनाही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड कार्यरत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !