हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत

‘हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.’

मुंबईवरील आक्रमणात मृत झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये स्मारक उभारण्यात येणार !

स्मारक उभारणे हे योग्य असले, तरी ज्यांनी हे आक्रमण केले, त्यांची कबर खोदण्याची अधिक आवश्यकता आहे, त्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?

मुरगाव बंदरातील कोळसा प्रदूषणावर देखरेख ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा ‘गोवा प्रदूषण मंडळा’ला आदेश

मुरगाव पोर्ट ट्रस्टसाठी कोळशाव्यतिरिक्त अन्य पर्याय शासन शोधत आहे.

ईश्‍वराला जाणून घेतल्याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्य !

आपण सुखासमाधानात रहावे; परंतु त्याच वेळी आपण कृष्णभावात किंवा ईश्‍वरभावात असावे, त्यामुळे आपण सुखी होऊ. ईश्‍वराला जाणून घेतल्याविना आणि ईश्‍वराशी भावातीत झाल्याविना खरी शांती अन् सुख मिळण्याची शक्यता नाही.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून गोव्यात नवरात्रीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

जिज्ञासूंचा नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आणि त्यांना अनुभूती येऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !

दिवाळखोर म्हापसा अर्बन बँकेच्या १५ शाखा १ जानेवारी २०२१पासून बंद

बँक दिवाळखोर झाली; पण बँकेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापक दिवाळखोर झाले कि श्रीमंत झाले ? याचीही चौकशी करावी !

सांखळी येथे दीड लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात

गोव्यात अमली पदार्थ आता समुद्रकिनार्‍यांवरून अंतर्गत भागात !

अवाजवी वीजदेयकांच्या विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सरकारला जाग न आल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल.

भारताची लज्जास्पद स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

लाचखोरीच्या संदर्भात आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात लाचखोरीचा दर ३९ टक्के आहे.

नाडण येथे टेम्पोच्या धडकेने मुलाचा मृत्यू

चि. सोहम् याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे घोषित केले.