स्मारक उभारणे हे योग्य असले, तरी ज्यांनी हे आक्रमण केले, त्यांची कबर खोदण्याची अधिक आवश्यकता आहे, त्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?

तेल अवीव (इस्रायल) – मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री झालेल्या जिहादी आक्रमणात देश-विदेशातील १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमधील ऐलात शहरामध्ये एक स्मारक उभारण्यात येणार आहे. या आक्रमणात ज्यू धर्मियांनाही लक्ष्य करण्यात आले होते. मुंबईत ज्यू नागरिकांचे वास्तव्य असणार्या छाबड हाऊस (नरिमन हाऊस) या इमारतीवर आक्रमण करण्यात आले होते.
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प