वास्को येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून हुतात्मा चौकात झेंडे लावून चौकाचे विद्रूपीकरण

राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राष्ट्रीय राजकीय पक्षाने याचे भान ठेवणे आवश्यक.

लेप्टोस्पायरोसिस, अतीसार, मलेरिया आणि डेंग्यू या आजारांविषयी सतर्क रहा ! – डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग

ताप, अंगदु:खी, थंडी वाजणे, स्नायूवेदना होणे, लघवी पिवळी होणे आदी लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित उपचार घ्यावेत.

सिंधुदुर्ग आर्.टी.ओ. कार्यालयातील वाहन कर घोटाळा प्रकरणी ५ कर्मचारी निलंबित

भारतातील प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचार सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद !

बिहार विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ !

किती हिंदु लोकप्रतिनिधी संस्कृतमधून शपथ घेतात ? शकील अहमद खान यांनी संस्कृतला मृतभाषा ठरवणार्‍या काँग्रेसला संस्कृतविषयी योग्य धडा शिकवला पाहिजे !

मंदिर प्रशासनाची नियोजनशून्यता

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात आल्यानंतर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची नियोजनशून्यता समोर आली. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची आर्थिक लुबाडणूक चालू आहे. देवतेचे दर्शन ही विकत घेण्याची गोष्ट नसल्याने ‘पेड दर्शना’ला भाविकांचा कायम विरोधच राहिला आहे !

बंगालमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक

तृणमूल काँग्रेसने भाजपचा दगडफेकीचा आरोप फेटाळला !

केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस विनामूल्य देण्याची शक्यता

‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकार कोरोनावरील लसीचा संपूर्ण खर्च उचलण्याची शक्यता आहे. या संदर्भात आर्थिक तरतुदीची घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते.

प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होणार्‍या आमदारांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून समज

भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनीही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.

केवळ गोरगरीब नव्हे, तर कुणाकडूनही शासकीय रुग्णालयांत पैसे घेऊ नये !

‘गोरगरिबांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालये आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील डॉक्टरांनी करू नये. तसे झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, अशी चेतावणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.’

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद !

कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद असल्याचे घोषित करण्यात आले होते