‘ईश्वराला अपेक्षित असे वागण्याचा प्रयत्न न केल्याने होणारी हानी आणि तसे प्रयत्न केल्याने होणारे लाभ’ याविषयी साधिकेला मिळालेले ज्ञान
जेव्हा साधकांचे स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू उफाळून येतात, तेव्हा साधक काहीच प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे साधकाला त्रास देणारी वाईट शक्ती त्याचा लाभ घेते.