आदिवासी शाळा आणि वसतीगृहे येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शासनाकडून विविध सूचना
बदलापूर येथील घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यातील सर्व आदिवासी शाळांमध्ये आणि परिसरात सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने ९ सप्टेंबर या दिवशी घेतला.