सेवानिवृत्त शिक्षकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या !

बिहारमध्ये जंगलराज चालूच !
स्वतःच्या मुलाच्या हत्येचे होते साक्षीदार !

साधूच्या वेशातील व्यक्तीकडून ५ वर्षांच्या मुलाची भूमीवर आपटून हत्या !

मथुरा येथील गोवर्धन भागात राधाकुंडाजवळ साधूच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने येथे खेळणार्‍या एका ५ वर्षांच्या मुलाला भूमीवर आपटून ठार मारले. येथे उपस्थित लोकांनी या व्यक्तीला लगेच पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.

कर्नाटकमध्ये चाचणीच्या वेळी स्वदेशी बनावटीचे ‘तपस’ ड्रोन कोसळले !

‘अपघातामागील कारणांची चौकशी केली जात आहे’, अशी माहिती संरक्षण अधिकार्‍यांनी दिली.

मणीपूरमधून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेले २०० हून अधिक मैतेई राज्यात सुखरूप परतले !

या वेळी त्यांना परत आणण्यात सैन्याने बजावलेल्या भूमिकेचेही मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी कौतुक केले.

लडाखमध्ये भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळून ९ सैनिकांचा मृत्यू

मृत सैनिकांमध्ये एका अधिकार्‍याचाही समावेश आहे. काही सैनिक घायाळही झाले आहेत. भारतीय सैनिक कारू गॅरिसन येथून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. त्या वेळी ही घटना घडली.

हिंदूंच्या विरोधानंतर मंदिरांच्या जीर्णोद्धारांचे अनुदान रोखण्याचा आदेश कर्नाटकच्या धर्मादाय विभागाने घेतला मागे !

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या विरोधात कार्य करण्यात येत आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना याचा पश्‍चात्ताप होत आहे का ?

गोवा : ‘सनबर्न’ महोत्सवाच्या आयोजनासाठी अर्ज

पाश्‍चात्त्य संगीत कर्कश असल्याने ध्वनीप्रदूषण करणारा आणि अमली पदार्थांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव कधी रहित होणार ? शासनाने शीघ्रतेने नैसर्गिक पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटन यांना प्रोत्साहन देऊन पाश्‍चात्त्यांचे महोत्सव बंद करावेत आणि गोव्याची जगात चांगली पत निर्माण करावी !

जगभर ‘सनातन धर्मा’चा जागर होत आहे ! – शहजाद पुनावाला, राष्ट्रीय प्रवक्ता, भाजप

शहजाद पुनावाला पुढे म्हणाले की, देवर्षी नारद यांच्या नावावरून काही लोक टीका करतात; परंतु त्यांना त्यांचे महत्त्व कळून येत नाही. देवर्षी नारदमुनी हे खरे आदर्शवादी पत्रकार होते.

(म्हणे) ‘मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या स्वातंत्र्यावर आम्ही लाथ मारतो !’-मौलाना अब्दुर्रहमान जामई याचे विधान !

‘अशा मौलानांना पाकिस्तानमध्ये हाकून द्यावे. तेथे त्यांनी हवे तेवढे स्वातंत्र्य उपभोगावे’, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये !

सामाजिक माध्यमांवरून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे परिणाम भोगावेच लागणार ! – सर्वोच्च न्यायालय

शेखर यांनी नंतर क्षमा मागितली आणि पोस्ट ‘डिलीट’ही केली, परंतु या पोस्टबद्दल तामिळनाडूमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद करण्यात आले होते.