रक्षाबंधनाला हिंदु भगिनींना कॅडबरी नव्हे, तर स्वसंरक्षणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक ! – काजल हिंदुस्थानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘लव्ह जिहादपासून हिंदू भगिनींचे रक्षण हेच खरे रक्षाबंधन !’
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘लव्ह जिहादपासून हिंदू भगिनींचे रक्षण हेच खरे रक्षाबंधन !’
हिंदु मित्रांसमवेत फिरणार्या मुसलमान महिलांचा छळ झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांमध्ये हिंदु तरुणांना मारहाणही करण्यात आली आहे.
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे कधी ‘भारतात हिंदु असुरक्षित आहेत’, असे म्हणणार नाहीत, हे लक्षात घ्या !
सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
विस्तारवादी महत्त्वाकांक्षा असलेल्या चीनने अशी कृती करणे आश्चर्यकारक नाही ! चीनने त्याच्या मानचित्रात काहीही दाखवले, तरी प्रत्यक्ष स्थिती आहे, ती जगाला ठाऊक आहे !
मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र २९ ऑगस्ट या दिवशी बोलावण्यात आले होते; मात्र कामकाज चालू होताच गदारोळ झाल्याने ते अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! या हत्येला उत्तरदायी असणार्यांंना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
असे अभियान राबवण्याचा निश्चय करणारे व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे अभिनंदन !
भारताच्या फाळणीपासून देशात झालेल्या दंगलींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काँग्रेसच उत्तरदायी आहे, हे दिसून आलेले आहे. अशा काँग्रेसला हिंदूंनी राजकीय धडा शिकवला असतांनाही तिला जाग आलेली नाही. काँग्रेसचा राजकीय विनाश हा मुसलमानांमुळेच झाल्यास आश्चर्य वाटू नये !
अन्वेषण यंत्रणातील अशा भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होण्यासारखी स्थिती निर्माण केली पाहिजे !