पोलिसांची अल्पसंख्यांक आणि हिंदु यांच्याविषयी रंग पालटणारी धर्मनिरपेक्षता !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे?

अशा वेळी स्वतःचे रक्षण करण्यासह देशाचे रक्षण करण्याचे दायित्व समाजावर असणार आहे. विशेषतः हिंदूंना यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. याविषयी कोणती सतर्कता बाळगायला हवी, पूर्वनियोजन म्हणून काय करायला हवे, आदी गोष्टीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

शासनाच्या वतीने बालकांना देण्यात येणार्‍या लसी सुरक्षित ठेवणार्‍या शीतकरण यंत्रणेत (‘कोल्ड चेन’मध्ये) आढळून येणार्‍या त्रुटी

लसीकरण केंद्रांमधील शीतकरण यंत्रणा काही वेळा निर्धारित मापदंडानुसार कार्यरत नसणे, ज्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर विपरित परिणाम होऊन ती बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणे.

चिनी गुप्तचर संस्थेच्या कारवाया आणि भारताची भूमिका !

चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाला चीनच्या गुप्तचर मोहिमेविषयी माहिती असणे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.’

जळगाव जिल्ह्यात आयोजित केलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला धर्मप्रेमींचा मिळालेला उत्तम प्रतिसाद !

जळगाव जिल्ह्यात २ ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात आले. या वर्गाला श्रीकृष्णकृपेने मिळालेला प्रतिसाद, त्यातून विहंगम प्रसारमार्गाची मिळालेली दिशा, देवाने घेतलेली काळजी आणि शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी अर्पण करत आहे.

तरुणांच्या मनातील छत्रपती शिवराय !

हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ५ पातशाह्यांशी लढले. त्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवावा’, हे सर्वांना दाखवून दिले. हा प्रसंग आठवला, तरी आपल्यातील क्षात्रवृत्ती जागी होते.

छत्रपती शिवाजी महाराज : मराठ्यांचा गौरवशाली इतिहास !

छत्रपती शिवाजींच्या काळात पातशाह्या आणि फितूर नागरिक हे शत्रू होते. आज चीन, पाकिस्तान, आतंकवादी, नक्षलवावादी आणि देशद्रोही असे शत्रू आहेत. यांवर विजय मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकला अन् कौशल्य यांचे विशेष महत्त्व आहे.

प्रत्येक हिंदु हृदयात हिंदु नृसिंह छत्रपती शिवरायांचा जन्म होऊ दे !

‘शिवराय’ या ४ अक्षरी मंत्रानी अवघ्या युवा पिढीमधील शौर्याला शतकानुशतके प्रेरणा दिली. तिथीनुसार कि दिनांकानुसार, हे सोडाच ज्याच्या हृदयात छत्रपती शिवरायांचा जन्म प्रत्येक दिवशी होतो, या शिवरुद्राच्या अस्तित्वाने ज्याच्या हृदयात देव, देश आणि धर्म यांचा विचार ओतप्रोत भारवलेला असतो आणि जो यांवर होणार्‍या आघातांना सडेतोड उत्तरे देण्यासाठी शिवशक्तीच्या असीम शौर्याने सिद्ध असतो, तो खरा मावळा !

छत्रपती शिवाजी महाराज आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य एकच ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे !’

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३१.३.२०२१ या दिवशी तिथीनुसार येत असलेल्या जयंतीनिमित्त गुरूंच्या कृपेने सुचलेले विचार त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.

संत तुकाराम महाराज यांनी विमानाद्वारे सदेह वैकुंठगमन केल्याचे पौराणिक संदर्भ

काही नास्तिक लोक हिंदु धर्माचे सर्व ग्रंथ खोटे ठरवून तर्काने ‘तुकाराम महाराजांचा खून झाला’, असे सांगत सुटले आहेत; पण तुकाराम महाराजांचा खून झाला नसून सदेह वैकुंठगमनच झाले….