अरुणाचल प्रदेशात चीनचे गाव : किती खरे आणि किती खोटे ?

चीनच्या कोणत्याही कारवाईला प्रत्युतर देण्यासाठी भारत सर्व प्रकारे सिद्ध आहे. तरीही भारताने अधिकाधिक सिद्धता करायला पाहिजे; कारण चीनसमवेतची लढाई अनेक वर्षे चालणारी आहे. ही लढण्यासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहेच; परंतु देशातील अन्य राजकीय पक्षांनीही सशस्त्र सैनिकांच्या मागे ठामपणे उभे रहायला पाहिजे.

राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. यानिमित्ताने….

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा भाषाभिमान !

एकदा ‘इंग्रजी न येणे, हे माझे दुर्दैव नाही; पण संस्कृतसारखी देवभाषा न येणे, हे तुमचे दुर्दैव नक्कीच म्हटले पाहिजे’, अशा शब्दांत त्यांनी एका पाश्‍चात्त्य विचारांचा प्रभाव असलेल्या भारतीय विद्वानाला गप्प केले होते.

‘व्हॅलेंटाईन डे’ नव्हे, ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करा !

भारताचा गौरवशाली इतिहास असताना हा व्हॅलेंटाईन मधेच कुठून आणलास ? छत्रपतींच्या राज्यात मुलींच्या मागे मागे असे फूल घेऊन लागण्यापेक्षा आपले कर्तृत्व एवढे वाढवायला हवे की, प्रत्येक मुलीला वाटायला हवे, ‘मलाही हाच नवरा हवा.’ असे आपले कर्तृत्व करायला हवे, कळले का ?

खासदार स्थानिक क्षेत्र योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खासदाराला प्रतिवर्षी दिल्या जाणार्‍या ५ कोटी रुपयांचा योग्य विनियोग होतो का ?

लोकसभेतील ५४२ खासदार आणि राज्यसभेतील अनुमाने३०० खासदार यांच्यासाठी प्रत्येकी ५ कोटी, म्हणजे सहस्रो कोटी रुपये व्यय होतात. या निधीचे नियोजन कसे होते ? योजना चालू करण्याचा उद्देश यशस्वी होतो का ?

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

सनातन गेली अनेक वर्षे सांगत असलेला आपत्काळ दाराच्या उंबरठ्यावर उभा आहे. या आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘राज्य राखीव पोलीस दल (बल)’ आणि तेथे चालणारे अपप्रकार !

७ फेब्रुवारी २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण संरक्षणविषयक ‘सुरक्षा दल’ म्हणजे काय ?, ‘राज्य राखीव पोलीस दला’ची रचना, ‘राज्य राखीव पोलीस दला’चे काम यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग देत आहोत.

धर्मांतर करण्याची केंद्रे बनलेली रुग्णालये आणि त्याविषयी आलेले अनुभव !

‘रुग्णालये ही ख्रिस्ती लोकांसाठी धर्मांतर करण्याची केंद्रे बनली आहेत. बहुतांश रुग्णालयांत परिचारिका, आरोग्यसेवक, समुपदेशक आणि इतर कर्मचारीवर्ग हे ख्रिस्ती असतात. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या गरीब हिंदु रुग्णांना स्वतःच्या जाळ्यात ओढणे त्यांना सहज शक्य होते.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या ‘सोशल मिडिया’ प्रसाराचा ऑगस्ट अन् सप्टेंबर २०२० मधील आढावा

हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या माध्यमातून ‘सोशल मिडिया’च्या विविध माध्यमांद्वारे व्यापक स्तरावर प्रसार करण्यात आला. दळणवळण बंदीच्या काळात या माध्यमातून ऑगस्ट आणि सप्टेंबर या मासांत झालेली ‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराची यशोगाथा पुढील लेखात पाहूया.

तरुणांनो, हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घ्या !

हिंदु धर्मात प्रेमाला किंवा प्रेम व्यक्त करण्याला कधीही निषिद्ध मानलेले नाही. हिंदु धर्मात मानसिक स्तराच्या प्रेमाच्याही पुढे असलेल्या आध्यात्मिक स्तराच्या (निरपेक्ष प्रेमाला) श्रेष्ठ मानले जाते. प्रेमभाव असल्याविना प्रीती हा गुण विकसित करता येत नाही; मग हिंदु धर्म प्रेमाचा निषेध कसा करणार ?