कार्निव्हल महोत्सवावर राज्यशासन ६० लाख ३५ सहस्र रुपये खर्च करणार

वैचारिक आणि सांस्कृतिक पर्यावरण धोक्यात आणणार्‍या कार्निव्हलवर लाखो रुपये खर्च करणे अपेक्षित नाही !

कोल्हापूर जिल्ह्यात ७४ टक्के कोरोना लसीकरण पूर्ण ! – डॉ. उमेश कदम, अधीक्षक

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून चालू झालेल्या कोरोना लसीकरणातील ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण १ सहस्र ७०० पैकी १ सहस्र २७२ जणांना आजपर्यंत ही लस देण्यात आली आहे.

प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद उफाळला

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा भाजप म्हणजेच राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर कणकवली येथे दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचे सखोल अन्वेषण केले जाईल असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या अन्वेषणाविषयी विचारले असता केले.

नक्षलग्रस्त भागातून पुरवठा होत असलेला साडेतीन कोटी रुपयांचा गांजा विक्रोळी (मुंबई) येथे जप्त, २ जणांना अटक

गांजाची शेती करून नक्षलवाद्यांची राष्ट्रविरोधी मोहीम : विविध माध्यमांतून राष्ट्रविरोधी कारवाया करणारे नक्षलवादी आणि त्यांना सहकार्य करणारे राष्ट्रद्रोही यांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

पुण्यातील मेट्रो सेवा कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने दिले ३६७ कोटी रुपये !

चालू आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटामुळे मेट्रोला निधी देण्यात आला नव्हता;

सासवड येथील १२ वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन

संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संभाजीराजे यांचे कार्य समाजासमोर यावे, हा या संमेलनाचा उद्देश आहे.

जनजागृती आणि समुपदेशन यांमुळे पुणे येथील मुलींच्या जन्मदरात वाढ !

महिलेलाच मुलगा हवा असल्याने पुरुषांपेक्षा महिलांचे मन वळवणे अधिक कठीण

राज्य सरकारने वीज आणि पाणी देयक माफ करावे ! – चंद्रकांत पाटील

राज्य सरकारने उद्योगांकडून पाणीपट्टी तसेच विजेचा वापर झाला नसतांनाही वीजदेयक सक्तीने वसूल केले.

तुर्कस्तान काश्मीरमध्ये पाठवणार आहे भाडोत्री जिहादी आतंकवादी !

काश्मीरचा प्रश्‍न हा धर्मामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे कट्टरतावादी इस्लामी देश पाकला काश्मीरमध्ये हिंसाचार करण्यासाठी साहाय्य करत आहेत, हे लक्षात घ्या ! भारताने आता तुर्कस्तानाला योग्य धडा शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे !