पाकिस्तानला कर्ज न देता परत गेले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पथक !
पाकला नाणेनिधीकडून मोठी अपेक्षा होती, तीच मावळल्याने पाकला आता दिवाळखोर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाहीत, हे अधिक स्पष्ट झाले आहे !
पाकला नाणेनिधीकडून मोठी अपेक्षा होती, तीच मावळल्याने पाकला आता दिवाळखोर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाहीत, हे अधिक स्पष्ट झाले आहे !
काश्मीरच्या सूत्रावर पाकला साहाय्य करणार्या तुर्कीयेने पाकला त्याची लायकी दाखवली, हेच यातून स्पष्ट होते !
पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान येथील लोक गव्हाचे पीठ, डाळी यांच्या किमती कमी व्हाव्या आणि खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा चालू व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
या स्फोटात ५ जण घायाळ झाले. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) या स्फोटाचे दायित्व स्वीकारले असून सुरक्षा अधिकार्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भिकेला लागलेल्या पाकची काश्मीरविषयीची खोड कायम !
अणूबाँब केवळ पाकिस्तानकडेच आहे, अशा आविर्भावात रिझवी बोलत आहेत, असेच लक्षात येते ! यातून त्यांचे ‘ज्ञान’ किती अगाध आहे, हेही लक्षात येते !
गेल्या काही दिवसांतील अशा प्रकारची ही ५ वी घटना असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानमध्ये अहमदिया मुसलमानांना ‘मुसलमान’ समजले जात नाही.
अटकेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘माझ्या अटकेमागे शाहबाज शरीफ यांच्या सरकारचा हात आहे’, असा आरोप केला आहे.
पाकला ७५ वर्षांनी ही उपरती होऊन काहीही उपयोग नाही. त्यांनी निर्माण केलेला आतंकवादरूपी राक्षस आता त्यांचा बळी घेतल्याविना रहाणार नाही, हेच खरे !