मुसलमान मुलाकडून दुसर्‍या मुसलमान मुलावर चाकूने जीवघेणे आक्रमण !

मुसलमान धर्मातील हिंसक होणारी अल्पवयीन मुले मोठी झाल्यावर आतंकवादी झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारे ६ प्राध्यापक ५ दिवसांसाठी निलंबित !

अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करणेच आवश्यक आहे ! याविरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, प्रत्यक्षात महाविद्यालयानेच त्यांच्याकडे लक्ष ठेवून कारवाई करणे आवश्यक होते !

युद्धसरावाशी तुमचा काही संबंध नाही !  – अमेरिकेने चीनला सुनावले !

उत्तराखंडमधील औली येथील सीमेजवळ भारत आणि अमेरिका यांच्या सैन्यामध्ये युद्धसराव चालू आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे. त्यावर भारत आणि अमेरिका यांनी चीनला सुनावलेे आहे.

घाटकोपर (मुंबई) येथे हरित लवादाच्या आरक्षित जागेवर अवैधपणे मदरशाचे बांधकाम !

अवैधपणे मदरशाचे बांधकाम होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर प्रथम कारवाई करा !

नगर येथील मिशनरी शाळेत शीख विद्यार्थ्यावर धर्मांतरासाठी दबाव : शाळेच्या उपमुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा नोंद !

देशातील ख्रिस्त्यांच्या शाळांतत बहुतेक वेळा अशा प्रकारचा छळ केला जात असल्याच्या घटना समोर येऊनही सरकारी यंत्रणा याविषयी ठोस पावले उचलतांना दिसत नाहीत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारे राहुल गांधी यांनी फाळणीसाठी उत्तरदायी असणार्‍या नेहरूंविषयीचे सत्य बोलण्याचे धारिष्ट्य दाखवावे !

राहुल गांधी यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काम करत होते’, या आरोपावरील श्री. रणजित सावरकर यांचा रोखठोक प्रतिवाद !

‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांची क्षमायाचना

आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारने स्वतःहून अजमल यांच्या विरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्यावरून गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे आणि कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

(म्हणे) ‘मोगलांनी हिंदूंना विरोध केला असता, तर हिंदू शिल्लकच राहिले नसते !’

मुळसावळगी यांची विधाने हास्यास्पद आहेत अशा विचारांची लोक मोठ्या पदापर्यंत कशी पोचतात, हाच आता एक संशोधनाचा विषय ठरू शकतो !

प्रशासनात उच्च पदावर नोकरी मिळण्यासाठी महाराष्ट्रात प्रतिवर्षी ५० अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिले जाते विशेष प्रशिक्षण !

अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी अल्पसंख्यांकांसाठी धर्म ‘प्रथम’ असतो, हे लक्षात घ्या !

मुसलमानेतरांना इस्लाममध्ये आणण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणजे युद्ध करणे !

उद्या भारतात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढली की, येथे हाच प्रकार केला जाणार, यात शंका नाही. काश्मीरमध्ये हिंदूंच्या संदर्भात हेच घडले, हा ताजा इतिहास आहे !