‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेच्या चौकशीच्या विलंबावरून विरोधक आक्रमक !

‘‘कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आली होती. उष्णतामान वाढल्याने हा प्रकार घडला. ‘विरोधीपक्ष यामध्ये अतिशय घाणेरडे आणि क्षुद्र राजकारण करत आहेत.’’ – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपून ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा !  – हिंदु जनजागृती समितीचे आजरा आणि चंदगड येथे निवेदन

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन आजरा अन् चंदगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देण्यात आले.

दुर्गम भागामुळे बचाव पथकाचे काम अधिक वेळ चालेल ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुर्घटनेत २५ ते २८ जण बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ७० नागरिक सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. २१ जण घायाळ असून त्यांतील १७ जणांवर स्थानिक ठिकाणी उपचार चालू आहेत, तर ६ जणांना पनवेल येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार चालू आहे. आतापर्यंत १० लोकांचे मृतदेह प्राप्त झाले आहेत.

दीप अमावास्येच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने दीपपूजन !

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ, मारुति चौक येथे दीप अमावास्येच्या निमित्ताने दीपपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

#Exclusive : वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात ‘एन्.डी.आर्.एफ्.’ला मान्यता नाही !

कोकणात ‘आपत्ती प्रतिसाद दल’ कधी स्थापन होणार ?

राज्‍यातून बेपत्ता होणार्‍या मुलींविषयी विधीमंडळात चर्चा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी महाराष्‍ट्रातून दिवसाला सरासरी ७० युवती बेपत्ता होतात तसेच पुणे येथून २ सहस्र ८५८ मुली बेपत्ता असल्‍याची माहिती सभागृहात दिली.

ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलिसांकडून १६ लाख ८८ सहस्र रुपये थकीत ‘ई-चलन’च्‍या दंडाची वसुली !

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्‍त तिरुपती काकडे यांनी ई-चलनच्‍या थकबाकीची वसुली करण्‍यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्‍यानुसार ही कार्यवाही चालू आहे.

मोगरा नाल्‍यावरील अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करू ! – उदय सामंत, उद्योग मंत्री

बांधकाम व्‍यावसायिकांसाठी अनेक ठिकाणी नाल्‍याचे वळण पालटणे, त्‍यावर अनधिकृत बांधकामे करणे, नाल्‍याची रुंदी न्‍यून करणे आदी प्रयत्न केले जात असल्‍याचे उपप्रश्‍नांतून आमदारांनी सभागृहाच्‍या निदर्शनास आणून दिले.

राज्‍यभर मुसळधार पाऊस !

अनेक जिल्‍ह्यांत पूरसदृश स्‍थिती, मुंबई आणि नागपूरसह महाराष्‍ट्रात १२ आपत्‍कालीन पथके कार्यरत, पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज, रायगड आणि पालघरमध्‍ये अतीदक्षतेची चेतावणी !

महाराष्‍ट्रात एस्.टी.चे वर्षातील ३६५ दिवसांत ३०५ अपघात !

सदस्‍यांच्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना मंत्री दादा भुसे म्‍हणाले की, वर्ष २०१७-१८ मध्‍ये शिवशाही बस चालू करण्‍यात आली होती. एस्.टी. महामंडळाच्‍या ९०० बसगाड्या आहेत. भाडे तत्त्वावर २०५ बसगाड्या आहेत