दरड प्रवण गावांवर लक्ष द्या ! – रत्नागिरी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
दरड प्रवण गावांवर विशेषत: डोंगराच्या पायथ्याशी असणार्या गावांवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने लक्ष द्या. ग्रामस्थांशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिल्या.