Mira Road Violence : मीरारोड (जिल्हा ठाणे) येथे श्रीराम शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण !

हिंदू घायाळ !
‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

ठाणे येथे १० वीतील मुलावर चाकूने आक्रमण केल्याप्रकरणी ३ जण कह्यात !

अशांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

आळंदी (जिल्हा पुणे) येथे इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण चालू !

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना उपोषण करायला लावणारे प्रशासन ! प्रशासन संवेदनशील आणि कार्यक्षम कधी होणार ?

देशाला खिळखिळे करणार्‍या शक्तींचा निःपात होणारच, हे पंतप्रधानांनी दाखवून दिले ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आज आवश्यकता भासल्यास सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केला जातो. ३७० कलम हटवून ‘भारताचे तुकडे करू देणार नाही’, असे दुष्ट शक्तींना सांगितले, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथे केले.

चंद्रपूर येथे ‘सियावर रामचंद्र की जय’ या ११ अक्षरी मंत्राला ३० सहस्र दिव्यांनी प्रकाशमय केले !

२० जानेवारी या दिवशी चांदा क्लब मैदानावर पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘सियावर रामचंद्र की जय’ या ११ अक्षरी मंत्राला ३० सहस्र दिव्यांनी प्रकाशमय केल्याने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये चंद्रपूरचे नाव नोंदवले गेले आहे.

पुणे येथील पोलीस कर्मचार्‍याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद !

असे वासनांध पोलीस असणे, हे पोलीस विभागाला लज्जास्पद ! महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्यासच अशा घटना टळतील !

अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाणार नाहीत !

मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळाला घेऊन अयोध्या दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री लवकरच या दौर्‍याची माहिती घोषित करतील.

येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राचा सूर्योदय होणारच आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

२२ जानेवारीला प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने उंचगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्या निमित्ताने १९ जानेवारीच्या रात्री आयोजित कार्यक्रमात ‘रामराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर ते बोलत होते.

२२ जानेवारीला संगमनेर तालुक्यातील मद्य-मांस विक्रीची दुकाने बंद ठेवा !

अहिल्यानगर येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निवेदन !