शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या विधानाचा विपर्यास करून अशांतता निर्माण केल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल ! – सकल हिंदु समाज

जे लोक धर्म मानत नाहीत, त्यांनी अकारण राजकीय हेतूने अशा घटनांमध्ये लुडबूड करू नये. शंकराचार्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात कुठेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही.

(म्हणे) ‘जाणकार व्यक्तीवर आक्रमण करण्याची झुंडशाही लोकांना न पटणारी !’ – शरद पवार

पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांना ‘देशाला दिशा देणारे आणि देशासाठी कष्ट करणारे’ म्हणून शरद पवार यांनी क्रांतीकारक अन् देशभक्त यांचा अवमानच केला आहे !

राज्यशासनाकडून मराठी भाषा संवर्धन पुरस्कारांची घोषणा !

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषाविषयक विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

Maharashtra Yogi Adityanath: महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रम यांची भूमी आहे ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा पाठिंबा शासनाला द्यावा. पूर्वी धर्मसत्ता राजाला सांगत असे की, ‘अहं दंडास्मि ।’ त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन करत रहावे.

अयोध्येच्या पाठोपाठ लवकरच मथुरा येथे श्रीकृष्ण मंदिर उभारले जाईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ज्या पद्धतीने श्रीरामजन्मभूमीचा प्रश्‍न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

आळंदी (पुणे) येथील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली !

इंद्रायणी नदीकाठच्या गावांतील मैलामिश्रित सांडपाणी, तसेच कारखान्यांतील रसायनयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यावर फेस दिसून येतो.

पुणे येथे ‘निर्भय बनो’ या सभेच्या आयोजकांसह २५० जणांवर गुन्हा नोंद ! 

वागळे त्यांच्या खासगी गाडीतून निघाले होते. त्यांनी पोलीस संरक्षण घेतले नाही. ते कार्यक्रमस्थळी जायला निघाल्यावर रस्त्यावर कुणीतरी दगडफेक केली. त्यामुळे ‘सीसीटीव्ही फुटेज’ पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

लँड जिहाद, लव्ह जिहाद यांच्या विरोधात गोवंडी (मुंबई) येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा ! 

मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर येथील हिंदु समाज लँड जिहाद, लव्ह जिहाद या संकटांपासून मुक्त व्हावा, यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मागील १० वर्षे रखडलेले राज्याचे मराठी भाषा धोरण लवकरच घोषित होणार !  

९ फेब्रुवारी या दिवशी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवडाभरात राज्याचे मराठी भाषा धोरण घोषित करण्याचे सुतोवाच केले आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण विनामूल्य ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.