शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या विधानाचा विपर्यास करून अशांतता निर्माण केल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल ! – सकल हिंदु समाज
जे लोक धर्म मानत नाहीत, त्यांनी अकारण राजकीय हेतूने अशा घटनांमध्ये लुडबूड करू नये. शंकराचार्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात कुठेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही.