आयी आणि मांगेली गावांच्या सरपंचांवरील अविश्वास ठरावावर आज होणार निर्णय
ग्रामसभेत ग्रामस्थ काय भूमिका घेतात, त्यावर सरपंचांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
ग्रामसभेत ग्रामस्थ काय भूमिका घेतात, त्यावर सरपंचांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
तातडीच्या उपचाराची आवश्यकता असल्यास सावंतवाडी किंवा ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात भरती.
७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे
मुंबईसह देहली येथे मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत.
सगळे उघडले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका, अनावश्यक घराबाहेर पडू नका, कोरोनाची लक्षण दिसली तर लगेचच चाचणी करा, आपण सर्व सण संयमाने साजरे केले आता कार्तिकी यात्रेला गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
रायगडावर नव्याने दुसरा ‘रोप वे’ प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी २० नोव्हेंबर या दिवशी महाड येथील पत्रकार परिषदेत केली.
राज्यात बैलगाडी शर्यतीला अनुमती नसतांना चोराडे (जिल्हा सातारा) गावातील भांडमळा येथील मोकळ्या गायरान जागेत काहीजणांनी विनाअनुमती बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले.
हास्य कलाकार भारती सिंग आणि त्यांचे पती हर्ष लिंबाचिया यांना अमली पदार्थ प्रकरणात केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्.सी.बी.ने) अटक केली आहे. पोलिसांनी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर धाड टाकली होती.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘बुकींग’ करून आलेल्या भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.
मुसलमान त्यांची प्रार्थनास्थळे कशी निर्माण करतात, हे लक्षात येईल !