सातारा येथे शेतकर्‍यांचे आंदोलन

कृषी कायद्याविरोधात देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलाखाली विविध शेतकरी संघटनांनी रस्ता बंद करत चक्का जाम आंदोलन केले.

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेची बेकरी उत्पादने, तसेच अन्य उत्पादने यांच्या वेष्टनांवरील हनुमानाचे चित्र काढून टाकावे !

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्था मर्यादितचे जनरल मॅनेजर यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन

पिंपरी-चिंचवड येथील आर्टीओ परिसरात आग लागून २ वाहने जळून खाक

आर्टीओ परिवहन कार्यालयाच्या परिसरात अनुमाने १५९ वाहने होती. परिसराच्या एका भिंतीजवळ कचर्‍याला दुपारी अचानक आग लागली.

सांगली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेला उपग्रह रामेश्‍वर तेलंगणा येथून अवकाशात झेपावला

तेलंगणाच्या राज्यपाल श्रीमती तमिलीसाई सौंदर्याराजन्, इस्रोचे माजी संचालक डॉ. ए. शिवथानू पिलाई, इस्रोचे संचालक पद्मश्री डॉ. मल्लयस्वामी अण्णादुराई उपस्थित होते.

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे त्रिस्तरीय नाकाबंदी

कोरोनामुळे यंदाच्या वर्षी माघ यात्रा भाविकांविना साजरी करण्यात येणार आहे. या काळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

पं. भीमसेन जोशी हे मराठी आणि कानडी या २ संस्कृतींना जोडणारा दुवा होते ! – माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार

मराठी-कानडी वाद मिटवणे आजपर्यंत राजकारण्यांना जमलेले नाही; पण संगीताच्या माध्यमातून या दोन्ही समाजांमध्ये संवाद प्रस्थापित करण्याचे काम पं. भीमसेन जोशी यांनी केले आहे.

एकाही कोरोना रुग्णावर उपचार न करता सवा पाच कोटी रुपये देयक पाठवणार्‍या पुणे येथील स्पर्श रुग्णालयावर कारवाई करावी !

सेंटरसाठी महापालिकेने करारच केला नसतांना आणि एकाही रुग्णावर उपचार झाले नसतांना हे देयक मागणे ही महापालिकेची शुद्ध फसवणूक आहे.

श्री क्षेत्र वीर, सासवड येथील श्री म्हस्कोबा यात्रा रहित करण्याचा निर्णय

भाविकांनी यात्रेसाठी गावात येऊ नये, असे आवाहन सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप आणि देवस्थान समिती यांनी केले आहे.

व्यक्ती, समाज आणि देश आदर्श कसा असावा, हे हिंदु धर्माने संपूर्ण जगाला दाखवून दिले ! – प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना

जगातील सर्वांनीच सुखी रहावे, असे हिंदु धर्म सांगतो, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.

राज्यातील आध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्र पर्यटनाला शासन चालना देणार ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

तीर्थक्षेत्रांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर (पुणे) तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २८ कोटी ४८ लाख रुपये निधीचे वितरण होणार !