(म्हणे) ‘पूजास्थळ कायदा रहित केल्यास अराजक निर्माण होईल !’ – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

अशा प्रकारचे विधान करून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हिंदूंना धमकी देण्याचाच प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास सांगणार्‍या शाळेची मान्यता रहित !

मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील दमोह येथील ‘गंगा जमना हायर सेकेंडरी स्कूल’ या शाळेची मान्यता रहित केली आहे.

कुटुंबियांना फसवून अनामिका बनली ‘उजमा फातिमा’; मुसलमान युवकाशी केला विवाह !

मध्यप्रदेशमध्ये धर्मांतरबंदी कायदा असूनही धर्मांध मुसलमान दिवसाढवळ्या हिंदु युवतींचे धर्मांतर करत आहेत. याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालून कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !

दमोह (मध्यप्रदेश) येथील खासगी शाळेत हिंदु मुलींनी परिधान केला हिजाबसारखा गणवेश !

सरकारकडून चौकशीचा आदेश !

हिंदु राष्ट्र नाही, तर रामराज्य हवे ! – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

हिंदु राष्ट्राद्वारे रामराज्यच निर्माण करण्यात येणार असल्याने सर्वप्रथम हिंदु राष्ट्र आणणे आवश्यक आहे !

मला स्वच्छेने सनातन धर्म स्वीकारायचा आहे ! – बांगलादेशातून आलेली मुसलमान तरुणी

परसवाडा भागात बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या रामकथा वाचनाच्या वेळी बांगलादेशी मुसलमान तरुणीने तिचे विचार मांडले. शास्त्री यांनी तिला व्यासपिठावर बोलावले होते. ती म्हणाला की, भगवान राम यांचे नाव घेतल्याने मनःशांती मिळते.

वेदांमधून मिळालेले विज्ञान पाश्‍चात्त्यांनी स्वतःच्या नावाने प्रसारित केले ! – एस्. सोमनाथ, अध्यक्ष, इस्त्रो

वेद हे विज्ञानाचे मूळ आहे; पण हे ज्ञान अरबस्तानातून पाश्‍चात्त्य देशांमध्ये पोचले आणि तेथील शास्त्रज्ञांनी स्वतःच्या नावाने त्याचा प्रचार केला, असा गंभीर आरोप भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रोचे) अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी केला आहे.

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना मध्यप्रदेश सरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था

मध्यप्रदेशातील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना राज्य सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. धीरेंद्रकृष्ण शास्त्री सातत्याने हिंदू राष्ट्राविषयी विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांना विरोध होऊ लागला आहे.

इंदूर येथील हिंदु युवतीकडून लव्ह जिहाद्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटामुळे आज हिंदूंना धर्मशिक्षणाचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यावर साधना करण्याचे संस्कार झाले, तर लव्ह जिहाद्यांचे हिंदु युवतींकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्यच होणार नाही, हे लक्षात घ्या !

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कथा वाचनाला अनुमती नाकारण्याची मागणी करणारी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली !

काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ती न्यायालयाने फेटाळली होती. पुन्हा त्याच पद्धतीची याचिका प्रविष्ट करण्यात आली.